मागील आठवड्यात जिल्हा परिषदेत अनेक घडामोडी घडल्या. त्यातील काही चांगल्या होत्या. तर काहीमुळे कारवाई करावी लागली. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत २०१८-१९ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेण्यात आली होती. ...
त्यावेळी अज्ञाताने डोक्यात फरशी घालून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. घटनास्थळावरून पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर अभिजितचा मित्र अमोल चव्हाण हा तेथे आल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने कसलेही आडेवेडे न ...
यापैकी एका ट्रक चालकाने अधिकाऱ्यांशी वादावादी करीत मारहाणीचा कांगावा सुरू केला. या प्रकारामुळे पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी एका ट्रक चालकास शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर वाळूचा विनाक्रमांकाचा आणखी एक ट्रक तहसीलदार ...
गावची प्रत्यक्षरीत्या पाहणी करण्यात आली. यावेळी पाण्याचा योग्य नियोजन वॉटर शेड प्रकल्प, पाणलोट क्षेत्रात जलसंधारणाची झालेली दर्जेदार काम बघून अधिकारी भारावून गेले. त्यानंतर गावातील ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सोसायटी या दोन्ही कार्यालयांच् ...
निसर्गदत्त निर्माण झालेली भावना खुलेपणाने व्यक्त करून तृतीयपंथी म्हणून वावरणं अनेकांना अडचणीत आणत आहे. रात्रीच्या अंधारात प्रेम दर्शविणारे अनेकजण दिवसा शेजारून गेले तरीही बघत नाहीत, अशी अवस्था आहे. वासनेसाठी तृतीयपंथीयांचा स्वीकार करणाऱ्यांनीच त्यांन ...
लोकमतने २९ जानेवारीच्या अंकात शिवभोजनचा थाट अन् रेशनिंग ग्राहकांना बाहेरची वाट,ह्ण या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. ल्हासुर्णेतील रेशनिंग ग्राहक सुरेश जगन्नाथ घाडगे यांचे केशरी रेशनिंग कार्ड आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचे धान्य बंद झाले. ...
गत २० दिवसांत तीनवेळा बंद ठेवण्यात आला आहे. वारंवार एकाच कारणासाठी पुकारण्यात येणा-या बंदमुळे व्यापा-यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये अनेक व्यापारी सहभागी झाले नाहीत. शहरातील बहुतांश व्यवहार सुरळीत होते. ...
राज्य आणि केंद्र्र शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविणारे पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी हे सुमारे पाचशे लोकसंख्येचं गाव. पंचायतराज व्यवस्थेमध्ये नेहमीच आपले वेगळेपण टिकवून ठेवणा-या या गावाने अन्य गावांसाठीही दिशादर्शकाची भूमिका ठेवली आहे. ...
राज्य शासनाने जिल्'ासाठी ३२५ कोटी रुपयांचा नियोजन आराखडा मंजूर केला आहे. यंदाच्या वर्षासाठी ६१ कोटी ५१ लाख रुपये अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. तर जिल्'ातील प्रत्येक आमदाराला ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आलेला आहे. ...
जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश झालेले तसेच आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर १ फेबु्रवारीपासून बारमाही पर्यटन सुरू होत आहे. यामध्ये जंगल सफारीचा थरार स्वानुभवता येणार आहे. कास पठार कार्यकारी समिती व वनविभागातर्फे हा निर्णय घेतला आहे. ...