आळंदी- पंढरपूर पालखी मार्गावर फलटण तालुक्यातील विडणी येथील ओढ्याला पूर आला. पुलावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने वाहतूक बंद झाली आहे. परिणामी वाहनांच्या चार किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. ...
तालुक्यात एमआयडीसीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे कधीकाळच्या कवडीमोल दराच्या जमिनींना लाखोंचा भाव मिळाला. सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत कारखानदारी विस्तारली आहे. अजूनही तीन टप्पे होणे बाकी आहे. पहिल्या तीन टप्प्यांतच छोट्या-मोठ्या सुमारे एकशे वीस कंप ...
क-हाड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंसोबत फिरले, सभा घेतल्या; पण भाजपमध्ये गेल्यानंतर उदयनराजेंनी चव्हाण यांच्यावरच जोरदार टीका केल्याने ते आता त्यांना मदत करतील, असे काही वाटत नाही. याठिकाणी अतुल भोसले यांनाच त्यांची मदत होईल. त्यामुळे ...
ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस अद्याप मिळालेली नाही. आलीच तर मी चौकशीला सामोरा जाईन. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्यांचे स्वागत करतो सांगितले. ...
माजी राज्यपाल आणि उदयनराजे यांच्यातील साताऱ्याची लढत रंगतदार होणार आहे. आता उदनयराजे भाजपमध्ये जावूनही आपला करिश्मा कायम राखतात, की शरद पवारांच्या चाणाक्ष चालींसमोर हतबल होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
फलटण तालुक्यातील उपवळे, जाधवनगर, सावंतवाडा, दालवडी, दरेचीवाडी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी. यामुळे वांजळे तलाव मंगळवारी फुटले. त्यातून लाखो लिटर पाणी वाहू लागल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे. ...
सातारा शहराबरोबरच जिल्ह्याच्या पश्चिम आणि पूर्व दुष्काळी भागातही सोमवारी सायंकाळपासून चांगलाच पाऊस पडला. यामुळे फलटण तालुक्यातील बाणगंगा आणि माणमधील माणगंगा नदीला पूर आला. तर कोयना परिसरात पाऊस झाल्याने धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला ...