आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सातारा, सांगली अन् कोल्हापूर जिल्ह्यात पूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. या पावसामुळे कृष्णा, कोयना, पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले ह ...
महामार्गावर टाकलेले दगड आणि खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी एकतर माणसाची हाडे खिळखिळी करते किंवा गाडी निकामी करते. सध्याची महामार्गाची स्थिती, वसूल होणारा टोल आणि मिळणाऱ्या सुविधा, प्रवाशांना काय हवे या सर्वांचा ऊहापोह करीत आहोत ‘लोकमत’च्या असुविधांचा ‘मह ...
‘एस’ वळण काढून रस्ता सरळ करून जुन्या टोलनाक्यापर्यंत जोडण्यास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानुसार या ठिकाणची जमीन नव्याने संपादित करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जमीन संपादनासाठी सहकार्य करावे, अशी साद शेतकऱ्यांना घातली. ...
मोबाईलची क्रांती झाल्यानंतर जग जवळ आलं; पण ही मोबाईलची क्रांती अनेकांचे संसार उद्ध्वस्त करण्यालाही कारणीभूत ठरतेय. हे अलीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेतील समुपदेशन व मदत केंद्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये १६० जोडपी समुपदेशनासाठी आली होती. ...
हा प्रयत्न अयशस्वी झाला तर प्रशासनाला निवेदन देऊन एक दिवस टोलमुक्त आंदोलन आखावं लागेल. आर्थिक फटका बसल्यानंतर ही माणसं शहाणी होतील आणि सुविधा पुरविण्याकडे लक्ष देतील.’ ...
बहुचर्चित अयोध्या रामजन्मभूमीचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. सातारकरांनी नेहमीप्रमाणेच सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवत न्यायालयीन निर्णयाचा आदर केला. जिल्ह्यातील सर्वच व्यवहार शनिवारी दुपारपर्यंत नेहमीप्रमाणेच सुरळीत होते. ...
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर करडी नजर ठेवली असून, कोणीही आक्षेपार्ह कमेंट्स करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ...
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर भरधाव वाहनचालकाला एस वळणावर आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवता न आल्याने कंटेनर उलटला. या अपघातात चालक जखमी झाला असून, त्याच्यावर खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...