शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

मुलासह दाम्पत्य कऱ्हाडातून बेपत्ता

By admin | Updated: December 5, 2014 23:19 IST

एक वर्षाच्या बालकासह --याप्रकरणी गूढ वाढले आहे.

कराड : लिंंब, ता. तासगाव येथील दाम्पत्य एक वर्षाच्या बालकासह कऱ्हाडमधून बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, याप्रकरणी गूढ वाढले आहे. श्रीधर ऊर्फ दीपक दादासाहेब पाटील (वय ३१), अर्चना श्रीधर पाटील (वय २१) व विराट श्रीधर पाटील (वय १, सर्वजण रा. लिंंब), अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर पाटील हे पत्नी अर्चना व एक वर्षाचा मुलगा विराट यांना सोबत घेऊन त्यांच्या कारमधून (एमएच १० बीबी ४८५२) २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कऱ्हाड येथील करमरकर हॉस्पिटलमध्ये जातो, असे सांगून घरातून निघून गेले. त्यांनतर त्याच दिवशी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी त्यांचे कऱ्हाड येथील त्यांचे भाऊ राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये श्रीधर पाटील यांनी आणलेली कार पार्क केली होती. त्याची चावी फ्लॅटमधील खिळ्यास अडकवून ठेवण्यात आली होती. त्यानंतर श्रीधर पाटील, त्यांची पत्नी अर्चना व मुलगा विराट अद्याप घरी परतले नाहीत. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही तिघे सापडले नाहीत. त्यामुळे ते बेपत्ता झाले आहेत, अशी फिर्याद उत्तम नारायण पाटील यांनी पोलिसांत दिली आहे. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)