शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोयनेचा शिवार अद्यापही जलमय, शेतकरी संकटात : पिकांचे अतोनात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 14:10 IST

Koyna, farmar, rain, sataranews कोयना भागात गत पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. ओढे, नाले अद्यापही तुडुंब वाहत असून, शिवार जलमय आहे. या पावसाने काढणीस आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे पुन्हा पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देकोयनेचा शिवार अद्यापही जलमयशेतकरी संकटात : पिकांचे अतोनात नुकसान

कोयनानगर : कोयना भागात गत पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. ओढे, नाले अद्यापही तुडुंब वाहत असून, शिवार जलमय आहे. या पावसाने काढणीस आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे पुन्हा पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी होत आहे.ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांशी पिके काढणीस आल्याने पावसाच्या माराने भुईसपाट झाली आहेत. तर काही ठिकाणी पिके झडायला सुरुवात झाली आहे. कापलेल्या पिकांच्या वैरणीचेही नुकसान झाले आहे. ऐन सुगीच्या दिवसात नुकसानकारक पावसाने शेतकरी अडचणीत आले आहेत.कोयना भागात भात पिकाच्या कापणीचे काम जोरात असून, परतीच्या पावसाने या कामात व्यत्यय येत आहे. पावसाचा अंदाज घेत कापणी करावी लागत आहे. अचानक दुपारीच पाऊस सुरू झाला तर मोठी तारांबळ उडत आहे. दिवसभराचे काम पूर्ण होत नसल्याने दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांना पुन्हा तेच काम करावे लागत आहे. त्यामुळे दिवसही वाया जात असून, मजुरांना पूर्ण दिवसाची हजेरी द्यावी लागत आहे. काढणीयोग्य पीक आडवे होत झडून जात आहे.विभागात १० ते १४ ऑक्टोबर या चार दिवसांतील अतिवृष्टी काळातील पंचनामे झाले आहेत. मात्र, त्यानंतर आजपर्यंत पावसाचे थैमान सुरूच आहे. पिकांचेही नुकसान होत आहे. तरी प्रशासनाने पुन्हा पंचनाम्यासाठी बांधांवर जाऊन पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसSatara areaसातारा परिसरAgriculture Sectorशेती क्षेत्र