शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

आपल्या माणसांनी केलेला सत्कार प्रेरणादायी : हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

खटाव : ‘स्पर्धा कोणतीही असो त्यात मनापासून उतरले तर विजय हा निश्चित मिळतो. जी गोष्ट करावयाची आहे त्याबद्दल मनात ...

खटाव : ‘स्पर्धा कोणतीही असो त्यात मनापासून उतरले तर विजय हा निश्चित मिळतो. जी गोष्ट करावयाची आहे त्याबद्दल मनात श्रद्धा, विश्वास व आत्मविश्वास असल्यास यश हे मिळतेच. यश मिळाल्यानंतर कौतुक होत असते परंतु आपल्या माणसाकडून होणारे कौतुक प्रेरणायी असते,’ असे मत श्लोक हजारे याने व्यक्त केले.

श्लोक हजारे याने महाराष्ट्र एअर गन राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. याबद्दल श्लोक हजारे याचा खटावमधील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी तो बोलत होते. यावेळी चेअरमन नम्रता भोसले, व्हाईस चेअरमन संध्या जोशी, संचालिका अंजना भोसले, व्यवस्थापक शबाना काझी, कमल चव्हाण, रंजना सूर्यवंशी, अरुणा कुलकर्णी, मंगल शितोळे, संगीता दरेकर, बाळूताई डेंगळे, सीमा हजारे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम बोर्गे, राजेंद्र भोसले, विलास देशमाने, बबन शिंदे, श्रीरंग इंगळे, विलास जगदाळे, तानाजी हजारे, सतीश हजारे उपस्थित होते. (वा.प्र.)

कॅप्शन :

०८खटाव

खटाव येथे सावित्रीबाई फुले महिला पतसंस्था खटाव यांच्यावतीने श्लोक हजारे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)