शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिवाळी सुटी संपली... बच्चे कंपनीचा मामाच्या गावाचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 10:43 IST

दिवाळीच्या सुटीत पंधरा दिवस धम्माल मौज-मजा केली... दिवाळी फराळ भरपूर खाल्ला... मामाच्या मुलांबरोबर मनसोक्त खेळणं झालं... नवीन मित्र मिळाले... पण आता सुटी संपत आली. त्यामुळे भाचे कंपनीला मामाच्या गावाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. परत जावं असं वाटत नसलं तरी सुटीतला शेवटचा रविवार असल्याने परतू लागले आहेत.

ठळक मुद्देबच्चे कंपनी लागले परतीला राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांमध्ये गर्दीअनेक मोठ्या गावांमध्ये जादा गाड्या सोडल्या

सातारा  ,दि. ३० : दिवाळीच्या सुटीत पंधरा दिवस धम्माल मौज-मजा केली... दिवाळी फराळ भरपूर खाल्ला... मामाच्या मुलांबरोबर मनसोक्त खेळणं झालं... नवीन मित्र मिळाले... पण आता सुटी संपत आली. त्यामुळे भाचे कंपनीला मामाच्या गावाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. परत जावं असं वाटत नसलं तरी सुटीतला शेवटचा रविवार असल्याने परतू लागले आहेत.

शाळा-महाविद्यालयांना दिवाळी सुटी उशिराच सुरू झाली. काही शाळांना शुक्रवार, दि. १३ पासून सुट्या लागल्या. त्यामुळे दोन दिवसांत ही मुलं दिवाळीसाठी मामाच्या गावाला गेले आहेत. तसेच पुणे, मुंबई किंवा राज्याच्या विविध भागातून भाचे कंपनी मामाच्या गावासाठी साताऱ्या त आली होती.

 

  • जिल्हा परिषदेच्या शाळा सोमवार, दि. ०६ रोजी सुरू होत असल्या तर इंग्रजी माध्यमांच्या प्रत्येक शाळा वेगवेगळ्या तारखांना सुरू होत आहेत. काही शाळा सोमवार, दि. ३० पासून सुरू होत आहेत. तर काही शाळा १ तारखेपासून सुरू होत आहेत. परंतु हा शेवटचा रविवार असल्याने या सुटीत सोडण्याची जबाबदारी मोठ्यांनी घेतली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सर्वच बसस्थानकात रविवारी सकाळपासून गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. तसेच महामंडळानेही अनेक मोठ्या गावांमध्ये जादा गाड्या सोडल्या आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळSchoolशाळा