शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
4
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
5
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
6
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
7
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
8
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
9
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
10
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
11
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
12
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
13
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
14
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
15
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
16
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
17
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
18
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
19
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
20
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

जंगली प्राण्यांपासून रब्बीच्या पिकांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:37 IST

कुडाळ : जावळी तालुक्यातील बहुतांश भाग दुर्गम डोंगराळ आहे. परिसरातील रब्बीची पिके चांगली आली असून, जंगली प्राण्यांचे कळप ...

कुडाळ : जावळी तालुक्यातील बहुतांश भाग दुर्गम डोंगराळ आहे. परिसरातील रब्बीची पिके चांगली आली असून, जंगली प्राण्यांचे कळप रब्बीच्या पिकाची नासधूस करीत आहेत. यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. वनविभागाने या जंगली श्वापदांचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

वनविभागाने राबविलेल्या मोहिमेमुळे वृक्षतोड कमी झाल्याने या प्राण्यांना मूळचा नैसर्गिक आदिवास मिळाल्यामुळे डोंगरभागात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या भागात बिबटे, रानगवे, रानडुक्कर, वाघ, लांडगे, कोल्हे आदी जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून, अन्नाच्या शोधात या प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस होत आहे. यावर्षी तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू ही पिके जोमात आहेत. रात्रीच्या वेळी थंडीची पर्वा न करता शेतकरी पिकांना पाणी देण्याचे काम करीत आहे. अशातच हातातोंडाशी येत असलेला घास जंगली प्राण्यांमुळे हिरावला जात आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वनविभागाने तत्काळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी डोंगरी भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.