शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
5
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
6
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
7
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
8
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
9
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
10
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
12
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नातील Unseen Photos आले समोर, एकदा पाहाच!
13
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
14
'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा
15
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
16
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
17
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
18
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
19
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

स्टंटबाजीवर निवडून येणाऱ्यांमुळे लोकशाहीला धोका : शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:30 PM

चार वर्षे ज्यांचा पत्ता नसतो, ती मंडळी केवळ स्टंटबाजी करून निवडून येतात. काम न करता त्यांना जनता निवडून देते, ही बाबच लोकशाहीला घातक आहे, अशी टीका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.

ठळक मुद्देस्टंटबाजीवर निवडून येणाऱ्यांमुळे लोकशाहीला धोका : शिवतारेकाम न करता लोक खासदार होतात, हेच विशेष...

सातारा : चार वर्षे ज्यांचा पत्ता नसतो, ती मंडळी केवळ स्टंटबाजी करून निवडून येतात. काम न करता त्यांना जनता निवडून देते, ही बाबच लोकशाहीला घातक आहे, अशी टीका पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केली.जिल्हा नियोजन भवनात आयोजित केलेल्या टंचाई आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना ते बोलत होते. सातारा व बारामती लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवतारे म्हणाले, शरद पवार यांचा विचार जनतेने नाकारल्याचे लोकसभा निकालावरून स्पष्ट होते. काही लोक काम न करता व चार वर्षे मतदार संघात न फिरताही त्यांना लोक निवडून देतात.

साताऱ्याचे खासदार सव्वा लाख मतांनी निवडून आले आहेत. सव्वालाख लोकांचा हा जनादेश आहे. शेवटी जनता मालक आहे. त्यांना वाटतं चालतंय, त्यात कोण काय करू शकतं? तरीही शिवसेनेच्या उमेदवाराने साडेचार लाख मते मिळवली आहेत, हे लक्षात घेण्याजोगे आहे.पुरंदर विधानसभा मतदार संघातून सुप्रिया सुळे यांना चार हजारांचे मताधिक्य मिळाल्याबाबत छेडले असता पालकमंत्री म्हणाले, भावनिक साद घालून काही लोक मते मागतात. सुळे यांना केवळ चार हजारांचे मताधिक्क्य मिळाले आहे. पुढच्या विधानसभेला चित्र उलटे दिसेल.गोविंदा...नाच्या असून निवडून येतोराम नाईक यांच्यासारखे समर्पित वृत्तीने काम करणारे नेते लोकसभा निवडणुकीत नाच्या असणऱ्या गोविंदाकडून पराभूत झाले होते. गोविंदाच्या विजयामुळं समाजाचं किती नुकसान झालं. हे सर्वांनाच माहिती आहे, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर