शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे कायदे रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:37 AM

खंडाळा : ‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे तिन्ही कायदे रद्द करावेत,’ या मागणीसाठी खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ...

खंडाळा : ‘शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करणारे तिन्ही कायदे रद्द करावेत,’ या मागणीसाठी खंडाळा तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मागणीला पाठिंबा देण्याच्या उद्देशानेच पहिल्या टप्प्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने खंडाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात दीडशेच्या वर शेतकरी आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून हे कायदे रद्द करत नाही आणि दुसरीकडे या आंदोलनाला बदनाम करून शहीद आंदोलकांच्या बाबत जबाबदार लोकप्रतिनिधी ज्याप्रकारे प्रतिक्रिया देतात त्या वाचाळवीरांचा बंदोबस्त करण्यातही केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, याचाही विचार केंद्र सरकार करत नाही आणि शेतकरी आंदोलकांशी चर्चाही करत नाही, ही बाब गंभीर आहे. हा लोकशाहीचा घोर अपमान असल्याचे निदर्शनास येत आहे.

शेतकरी आंदोलनाच्या मागण्यांचा तातडीने विचार करून ते तीन कायदे रद्द करून दीर्घकाळ चालू असलेले अन्नदाता शेतकरीवर्गाचे आंदोलन थांबवावे आणि सर्वसामान्य शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी मागणी तालुकाध्यक्ष कांतीलाल खुंटे यांनी केली.