शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

खानावळीतील गर्दी वाढवतेय कोरोनाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

विद्यानगर येथे शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. घरापासून दूर असल्याने जेवणासाठी ते खानावळीवरच अवलंबून असतात. सकाळी डबा घेऊन जाणारे ...

विद्यानगर येथे शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. घरापासून दूर असल्याने जेवणासाठी ते खानावळीवरच अवलंबून असतात. सकाळी डबा घेऊन जाणारे विद्यार्थी सायंकाळी खानावळीत जेवण घेणे पसंत करतात. गरम जेवण मिळते म्हणून ते कोरोनाचा कसलाही विचार न करता आपले आरोग्य धोक्यात घालत आहेत. अतिशय लहानशा जागेत या खानावळी चालवल्या जात आहेत. एका टेबलवर दहाजण जेवायला बसतात. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर दिले जात नाही. ग्लास व पाण्याचा जग सर्वजण हाताळतात. मास्कचा वापर होत नाही.

सध्या कोरोना वेगाने पसरत आहे. विद्यानगरीतही काही रुग्ण आढळले आहेत. याठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत, तर ही जागा कोरोना पसरवणारी ठिकाणे बनतील. येथे जेवताना काळजी घेतली जावी आणि कोरोना काळात डबा घेऊन जाण्यासच प्राधान्य देण्यात यावे. जेवण आवश्यक आहेच; मात्र जीवनही अनमोल आहे, याचा विचार सर्वांनीच करणे गरजेचे आहे.