शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
4
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
5
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
6
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
7
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
8
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
9
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
10
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
11
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
12
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
13
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
14
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
15
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
16
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
17
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
18
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
19
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
20
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...

खानावळीतील गर्दी वाढवतेय कोरोनाची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

विद्यानगर येथे शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. घरापासून दूर असल्याने जेवणासाठी ते खानावळीवरच अवलंबून असतात. सकाळी डबा घेऊन जाणारे ...

विद्यानगर येथे शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. घरापासून दूर असल्याने जेवणासाठी ते खानावळीवरच अवलंबून असतात. सकाळी डबा घेऊन जाणारे विद्यार्थी सायंकाळी खानावळीत जेवण घेणे पसंत करतात. गरम जेवण मिळते म्हणून ते कोरोनाचा कसलाही विचार न करता आपले आरोग्य धोक्यात घालत आहेत. अतिशय लहानशा जागेत या खानावळी चालवल्या जात आहेत. एका टेबलवर दहाजण जेवायला बसतात. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर दिले जात नाही. ग्लास व पाण्याचा जग सर्वजण हाताळतात. मास्कचा वापर होत नाही.

सध्या कोरोना वेगाने पसरत आहे. विद्यानगरीतही काही रुग्ण आढळले आहेत. याठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत, तर ही जागा कोरोना पसरवणारी ठिकाणे बनतील. येथे जेवताना काळजी घेतली जावी आणि कोरोना काळात डबा घेऊन जाण्यासच प्राधान्य देण्यात यावे. जेवण आवश्यक आहेच; मात्र जीवनही अनमोल आहे, याचा विचार सर्वांनीच करणे गरजेचे आहे.