शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भुरकवडीतील येरळा नदीवरील पुलाचा भराव लागला खचू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 19:26 IST

Ncp, Yerla, River, pwd, rain, sataranews भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली मागार्वर असलेल्या येरळा नदीवर मागील काही वर्षापूर्वी शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून नव्याने पूल बांधला होता. तो नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर दोन्ही बाजूकडील भराव अतिवृष्टीच्या महापूरामुळे खचत चालला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे पार्टीचे नेते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुखांकडून पाहणी कोट्यवधी रुपये पाण्याचा जाण्याचा धोका; ग्रामस्थांतून संताप

खटाव : भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली मागार्वर असलेल्या येरळा नदीवर मागील काही वर्षापूर्वी शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करून नव्याने पूल बांधला होता. तो नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतर दोन्ही बाजूकडील भराव अतिवृष्टीच्या महापूरामुळे खचत चालला आहे.

यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे या पुलाला धोका निर्माण झाल्याने राष्ट्रवादीचे पार्टीचे नेते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी या पुलाची पाहणी केली. यावेळी पाहणी दौऱ्यावेळी वडुज येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, सागर देवकर उपस्थित होते.या पूलाच्या पाहणीबरोबर गावची पाणी पुरवठा करणारी जुनी विहीर वाहून गेली आहे. नदी काठच्या शेतकऱ्यांचे शेती पीके व शेती साहित्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचीही पाहणी* देशमुख व मांडवे यांनी करून संबधीत यंत्रणेला फोनवरून तातडीने दखल घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव कदम, माजी सरपंच एस. के. कदम, माजी उपसरपंच ए. के. कदम, चेअरमन हणमंत कदम, माजी चेअरमन मधुकर कदम, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष कैलासराव जाधव, शरद कदम, मनोज कदम, पोलीस पाटील किरण कदम, जालिंदर कदम, दिलीप कदम, संतोष कदम उपस्थित होते.चौकटखटाव तालुक्यातील प्रसिध्द देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान असलेल्या औंधच्या यमाई देवस्थानला जाण्यासाठी भाविकांचे दृष्टीने महत्वाचा जवळचा मार्ग आहे. या पुलावरून नेहमी वर्दळ असते. मलवडी, निढल, खटाव, खातगुण, भुरकवडी, दरुज, दरजाई येथील भाविक या रस्त्यावरून जातात. पुलपलीकडे असणाऱ्या शेतीतून निघणाऱ्या मालाची वाहतूक, तसेच ऊसाच्या मालाची वाहतूक करण्यासाठी या पुलावरूनच होते.या पुलाला सहा वर्षे झाली असून पुलाची उंची देखील आहे. हा पूल बांधकाम विभागातर्फे बांधला आहे. पुलावरून आजवर पाणी गेले नव्हते परंतु यंदा पावसामुळे पुलावरून चार फूट पाणी वाहत होते. या पुलाचे काम केलेले ठेकेदार पुण्याचे असल्याने त्याच्याशी संपर्क होत नाही परंतु या पुलाचा भराव खचल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो. 

टॅग्स :DamधरणriverनदीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसर