शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सातारा जिल्ह्यात ८५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 11:08 PM

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गतवर्षीपेक्षा चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन होत आहे. गतवर्षी १३ फेब्रुवारीअखेर सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये ५८ लाख ५० हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६७ लाख ४८ हजार ३२५ क्विंटल साखर ...

संजय कदम ।लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : राज्यातील उसाचा गाळप हंगाम अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना गतवर्षीपेक्षा चालू हंगामात अपेक्षेपेक्षा अधिक प्रमाणात साखर उत्पादन होत आहे. गतवर्षी १३ फेब्रुवारीअखेर सातारा जिल्ह्यातील सर्व कारखान्यांमध्ये ५८ लाख ५० हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ६७ लाख ४८ हजार ३२५ क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तर चालूवर्षी ८ मार्चअखेर ८३ लाख ८३ हजार ८२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत चालू हंगामात किमान ३५ ते ४० लाख क्विंटल साखरेचे अधिक उत्पादन होईल, असा अंदाज कारखानदारांकडून वर्तवला जात आहे. पुढील हंगामात आजपर्यंतच्या गाळप हंगामाचा उच्चांक निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी यंदाच्या गळीप हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक प्रमाणात उसाचे गाळप पूर्ण केले आहे. यामध्ये सर्वाधिक गाळप सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने केले आहे. तर साखर उत्पादनातही सह्याद्री सहकारी साखर कारखाना आघाडीवर राहिला आहे. या पाठोपाठ कृष्णा साखर कारखाना दुसºया स्थानावर आहे. मात्र, सह्याद्रीपेक्षा कृष्णा साखर कारखान्याचा उतारा मात्र अधिक आहे.एका बाजूला साखरेचे उत्पादन वाढत असले साखरेच्या दरात अजून तरी म्हणावी अशी वाढ होत नसल्याने व कारखान्यात तयार होणाºया इतर उपप्रकल्पांनाही दर नसल्याने गाळप झालेल्या उसाचे बिल वेळेत देण्याबाबत कारखानदार उदासीन आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.चालू हंगामाचा शेवट २५ ते ३० एप्रिलपर्यंत होणार असल्याने अजून किमान ५५ दिवस चालणाºया जिल्ह्याच्या गाळप हंगामात प्रतिदिन ५१ हजार ४५० क्षमतेनुसार सर्व कारखाने सुरू राहिले तर किमान २८ लाख क्विंटल साखर उत्पादन वाढू शकेल. मात्र, वाढता उन्हाळा आणि शिल्लक ऊस उत्पादन लक्षात घेता १० ते १५ लाख क्विंटल असे उत्पादन शक्य आहे. गतवर्षी ६७ लाख ४८ हजार क्विंटल साखर उत्पादन झाले होते.या हंगामात गतवर्षी पेक्षा सरासरी २० टक्के अधिकसाखर उत्पादन झाले असले तरी पुढील हंगामात चालू हंगामापेक्षा अधिक ऊस उपलब्ध असल्याने जिल्ह्यात साखर उत्पादनाचाउच्चांक प्रस्थापित होईल, अशीआशा कारखानदार व्यक्त करीत आहेत.कारखान्याचे नाव साखर उत्पादन (क्विंटल)मध्ये२०१६/१७ १७/१८ (८ मार्चअखेर)श्रीराम.फलटण(जवाहर) ३,४५,१०० ४,१०,८५०कृष्णा ८,६१,९५० १०,९९,१८०किसन वीर, भुर्इंज ४,७८,८९० ६,०४,४७०लो.बा. देसाई १,८४,१७५ २,१५,७००सह्याद्री ९,७४,५३० ११,९४,६७०अजिक्यंतारा ४,५७,८८० ५,५९,२३०रयत ३,३८,८३० ४,०७,६१०खंडाळा तालुका १,९४,६५० २,५१,६००कारखान्याचे नाव साखर उत्पादन (क्विंटल)मध्ये२०१६/१७ १७/१८ (८ मार्चअखेर)न्यू फलटण २,७३,६०० ३,०१,९००जरंडेश्वर ६,३८,४०० ८,७४,३८०जयवंत शुगर ५,१४,६०० ६,३२,१५०ग्रीन पॉवर ४,६६,५९० ५,७१,१९०स्वराज ३,७१,९३० ४,९१,०४०शरयू ६,४७,२०० ७,९६,१५०एकूण ६७,४८,३२५ ८३,८३,१२०