शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

Sangli News: कवठेमहांकाळ तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी दाखल, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 16:06 IST

म्हैसाळेचे पाणी तालुक्यात आल्याने शेतकरी पीक पद्धत बदलून फळशेती लागवडीकडे वळला

शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या वर्षापासून बंद असलेली म्हैसाळ  उपसा सिंचन योजना सुरू झाली असून म्हैसाळ योजनेचे पाचवा टप्प्यातून पाणी सोडले आहे. गुरुवारी जाधववाडी ते कुचीपर्यंत पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.सध्या खरीप हंगाम जोमाने सुरू असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षेबाग छाटणीला सुरुवात केली आहे. उसाची नव्याने लागण करण्याची लगबग शेतकऱ्यांत सुरू आहे. म्हैसाळेचे पाणी तालुक्यात आल्याने शेतकरी पीक पद्धत बदलून फळशेती लागवडीकडे वळला आहे.म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यात दाखल झाल्यापासून पाटालगतच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु अग्रणी नदीत पाणी सोडल्याशिवाय अग्रणी काठावरील शेतकऱ्यांना पाणीच मिळू शकत नाही. त्यामुळे अग्रणी काठावरील शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी अग्रणी नदीत पाणी सोडणे आवश्यक आहे.  शेतकऱ्यांनीही काळजीने पाणीपट्टी भरावी, असे आवाहन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.अग्रणीत पाणी सोडावे!अग्रणी काठावरील शेतकऱ्यांची द्राक्षे, केळी, ऊस, हळद, मका, कांदा, लसूण, उन्हाळी भुईमूग याचबरोबर डाळींब, चिकु, पेरू, सीताफळे आदी उन्हाळ्यातील पिके जगविण्यासाठी पाण्याची गरज आहे. यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी नदीत पाणी सोडावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी