शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विटा शहरातील व्यवहार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 10:11 IST

माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने खानापूर तालुका शोकसागरात बुडाला आहे. 

सांगली/विटा : माजी मंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने खानापूर तालुका शोकसागरात बुडाला आहे.  शनिवारी (10 मार्च) विटा शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद ठेऊन पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी मंत्री डॉ. कदम यांच्या राजकीय जीवनाची खरी सुरुवात खानापूर तालुक्यातून झाली. सन 1968 ला एसटी महामंडळाचे सदस्य झाल्यानंतर विटा बसस्थानकाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले होते .

कडेगाव तालुक्याच्या निर्मितीपूर्वी विटा हे कदम यांच्या राजकीय वाटचालीचे ठिकाण होते. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणे व निकाल विटा मुख्यालयातच असल्याने यांचा खानापूर तालुक्याशी मोठा स्नेह होता. त्यामुळे डॉ. कदम यांच्या निधनानंतर आज शुक्रवारी विटा शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यवहार बंद करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.  विटा शहर व खानापूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीनेही पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरात ठिकठिकाणी श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले होते.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगलीcongressकाँग्रेस