शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

विवाहितेची मुलासह विहिरीत आत्महत्या, पाण्याचा उपसा करून मृतदेह बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 14:03 IST

कौटुंबिक वादातून अमृतवाडी (ता. जत) येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने मुलगा आशिष (४ वर्षे) याच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सांगली : कौटुंबिक वादातून अमृतवाडी (ता. जत) येथील प्रियांका रामचंद्र बाबर (वय २८) हिने मुलगा आशिष (४ वर्षे) याच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी रात्री ही घटना घडली. विहिरीतील पाण्याचा उपसा करून रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. कौटुंबिक वादातून प्रियांकाने आत्महत्या केल्याचे जत पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.देसारहट्टी (ता. अथणी) माहेर असलेल्या प्रियांकाचा दहा वर्षापूर्वी अमृतवाडीतील रामचंद्र बाबर याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर मुलगी ऐश्वर्या (७ वर्षे) व मुलगा आशिष ही दोन अपत्ये झाली. रामचंद्र हा शेती करतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. शनिवारी सायंकाळी याच कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. प्रियांका रागाच्या भरात आशिषला घेवून घराबाहेर पडली. गावातील कृष्णा बाबर यांच्या विहिरीत उडी टाकून तिने आत्महत्या केली. रात्री उशिरा हा प्रकार उघडकीस आली. पण गावात भारनियमन सुरु असल्याने मृतदेह काढणे अशक्य बनले होते. तरीही ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु ठेवले होते. विहिरीला पायऱ्या नसल्याने खाली उतरणेही अवघड झाले होते. अखेर रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.विहीर ८० फूटकृष्णा बाबर यांची विहिर ८० फूट खोल आहे. सध्या केवळ २७ फूट पाणी आहे. विहिरीला पाय-या नसल्याने आत उतरणे अवघड होते. यासाठी रविवारी सकाळी इलेक्ट्रिक मोटार लाऊन पाण्याचा उपसा करण्यात आला. सर्व पाणी काढल्यानंतर काही तरुण विहिरीत उतरले. दोरखंडाच्या मदतीने प्रियांका व आशीषचा मृतदेह बाहेर काढले.

टॅग्स :Sangliसांगली