शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण; सहा जण अटकेत, २५ जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:23 IST

कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण

मच्छिंद्र बाबरमाडग्याळ/सांगली : मोरबगी (ता. जत) येथे लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी असल्याच्या संशयावरून उत्तराखंड येथील सहा साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना काल, मंगळवारी घडली. या मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी लवंगा येथील सहा जणांना अटक तर, २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्तराखंड येथील सहा साधू मोटारीतून (क्र. यूके ०६ एएच ६१५२) प्रवास करीत विजापूरहून पंढरपूरकडे निघाले होते. मंगळवारी दुपारी मोरबगी येथे लवंगा व उमदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उमदीकडे जाणारा चालकास रस्ता लक्षात आला नाही. यामुळे त्यांनी तेथे असलेल्या एका मुलाला जवळ बोलावून रस्ता विचारला. मात्र साधूंचा पोशाख पाहून घाबरलेल्या मुलाने रस्ता सांगण्याऐवजी आरडाओरडा सुरु केली.

मुलाच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्यांनी कोणतीही विचारपूस न करता गाडीत बसलेल्या साधूंना बाहेर ओढून पट्ट्याने, काठीने, चपलांनी मारहाण सुरू केली. साधूंनी विनवणी करूनही लोक शांत होत नव्हते. उमदी पोलिसांना फोनवरून माहिती देऊन 'तुम्ही लहान मुले पळवायला आलाय' असे म्हणत वाहनचालकासह सर्व साधूंना बेदम मारहाण केली. मारहाणीत सर्व साधू गंभीर जखमी झाले.उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेशपोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होऊन मारहाण होत असलेल्या साधूंना वाचवले व उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मारहाण प्रकरणी साधूंनी तक्रार देण्यास नकार देत निघून गेले. ही घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी कोल्हापूरचे विशेष पोलिस महासंचालक यांना या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत.संशय आल्यास पोलिसांना माहिती द्या - पोलीस अधीक्षकलवंगा येथील सहा जणांना उमदी पोलिसांनी अटक करून सुमारे पंचविसजणावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी परराज्यातील संशयीत व्यक्तीबाबत संशय आल्यास कायदा हातात कोणी न घेता जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

उमदी पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळलाघटनास्थळी उमदीचे पोलीस उपनिरीक्षक तात्यासाहेब खरात वेळीच फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाच्या तावडीतून साधूंना बाजुला घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची खातरजमा केल्याने अनर्थ टळला, अशी चर्चा होती.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी