शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
2
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
3
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
4
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
5
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
6
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
7
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
8
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
9
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
10
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
11
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...
12
Bhai Dooj 2025: भाऊबीजेसाठी पार्लर ग्लो फक्त चार स्टेप मध्ये! तोही घरच्या साहित्यात, चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!
13
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
14
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
15
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
16
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
17
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
18
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
19
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक

बोगस खते, बियाणे पुरवठादारांना बेड्या ठोका - पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 19:14 IST

खरीप हंगामाची आढावा बैठक

सांगली : खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांमध्ये भेसळ होणार नाही, याची कृषी विभागाने काळजी घेतली पाहिजे. भरारी पथकाने कार्यालयातून बाहेर पडून निकृष्ट बियाणे, खते बोगस देणाऱ्या पुरवठादारांना बेड्या ठोका, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुहास बाबर, सत्यजित देशमुख, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अभयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. कीटकनाशक, खते, बियाण्यांची कृषी विभागाने तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करून धाक निर्माण करण्याची गरज आहे. विविध योजनांच्या लाभासासाठी शेतकरी ओळखपत्राचे महत्त्व खूप आहे, ते शेतकऱ्यांना पटवून सांगावे व त्यानुसार सर्व शेतकऱ्यांचे ओळखपत्र काढण्यासाठी कार्यवाही प्रयत्न करावेत.जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, खरीप हंगामासाठी चांगली बियाणे, खते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ. बोगस बियाणे, खते विकली जाणार नाहीत याची दक्षता घेतली जाणार आहे.

बियाणे, खताचा साठा तयार : विवेक कुंभारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार म्हणाले, खरीप हंगामाकरिता एकूण २८ हजार ५०१ क्विंटल बियाण्याची आवश्यकता असून ते १५ मेनंतर उपलब्ध होईल. एक लाख ९४ हजार २९३ टन खताची मागणी केली आहे. मार्च अखरे जिल्ह्यात ६६ हजार ७०८ टन रासायनिक खताचा साठा शिल्लक असून आजअखेर १४ हजार २१७ टन खताचा पुरवठा झाला आहे.

नैसर्गिक शेतीसाठी एक गाव निवडाचंद्रकांत पाटील म्हणाले, कृषी विभागाने नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांची ओढ व्हावी यासाठी एक गाव पूर्णपणे नैसर्गिक शेतीसाठी निवडावे. त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊ व उत्पादनात झालेल्या तुटीसाठी त्यांना अर्थसाहाय्य देऊ, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीguardian ministerपालक मंत्रीchandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरी