शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांना पाणी टंचाईची चिंता नाही, चांदोली धरणात 'इतका' पाणीसाठा शिल्लक

By श्रीनिवास नागे | Updated: March 3, 2023 17:30 IST

आजपर्यंत कधीही या भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवली नाही.

सांगली : चांदोली धरणात सध्या २६.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, धरणातून शेतीसाठी १०७० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरण प्रशासनामार्फत योग्य नियोजन केल्याने कितीही उशिरा पाऊस सुरू झाला तरी धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणी टंचाई भासणार नाही, अशी माहिती धरण प्रशासनामार्फत देण्यात आली.सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागात ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे मातीचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे हे धरण आहे. दरवर्षी ते १०० टक्के भरते. पाणी साठवण सुरू झाल्यापासून आजपर्यंत कधीही या भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवली नाही.

सध्या धरणातून नदीपात्रात व कालव्यातून शेतीस १०७० क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणात २६.४० टीएमसी पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ७६.७४ आहे. उपयुक्त पाणीसाठा १९.५२ टीएमसी आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीFarmerशेतकरी