शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

सांगलीकरांना पाणी टंचाईची चिंता नाही, चांदोली धरणात 'इतका' पाणीसाठा शिल्लक

By श्रीनिवास नागे | Updated: March 3, 2023 17:30 IST

आजपर्यंत कधीही या भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवली नाही.

सांगली : चांदोली धरणात सध्या २६.४० टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, धरणातून शेतीसाठी १०७० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरण प्रशासनामार्फत योग्य नियोजन केल्याने कितीही उशिरा पाऊस सुरू झाला तरी धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने पाणी टंचाई भासणार नाही, अशी माहिती धरण प्रशासनामार्फत देण्यात आली.सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पश्चिम विभागात ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असणारे मातीचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे हे धरण आहे. दरवर्षी ते १०० टक्के भरते. पाणी साठवण सुरू झाल्यापासून आजपर्यंत कधीही या भागातील शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवली नाही.

सध्या धरणातून नदीपात्रात व कालव्यातून शेतीस १०७० क्युसेक पाणी सोडले जात आहे. धरणात २६.४० टीएमसी पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी ७६.७४ आहे. उपयुक्त पाणीसाठा १९.५२ टीएमसी आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीFarmerशेतकरी