शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

सांगली : दोडक्याच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकचे लाखोचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 17:10 IST

मिरज तालुक्यातील आरग, बेडग परिसरातील पाच शेतकऱ्यांना दोडक्याचे बियाणे निकृष्ट दर्जाचे मिळाल्यामुळे निम्म्या बिया उगविल्या नाहीत, तर उर्वरित बिया उगवल्या आहेत. पण, त्याला कळ्या लागण्यापूर्वीच वाळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मशागत, खताचे लाखो रुपये वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी आणि मिरज पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही त्यांच्याकडून दखल घेतली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

ठळक मुद्देदोडक्याच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकचे लाखोचे नुकसान आरग परिसरातील कृषी सेवा केंद्र चालकाकडे तक्रार

सांगली : मिरज तालुक्यातील आरग, बेडग परिसरातील पाच शेतकऱ्यांना दोडक्याचे बियाणे निकृष्ट दर्जाचे मिळाल्यामुळे निम्म्या बिया उगविल्या नाहीत, तर उर्वरित बिया उगवल्या आहेत. पण, त्याला कळ्या लागण्यापूर्वीच वाळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मशागत, खताचे लाखो रुपये वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी आणि मिरज पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही त्यांच्याकडून दखल घेतली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.बेडग येथील मल्हारी ओमासे, आरगमधील महादेव निकम, हिंमत इंगळे, महादेव इंगळे, कृष्णा गावडे या शेतकऱ्यांनी व्ही.एन.आर. या कंपनीचे दोडका बियाणाची ११ डिसेंबर २०१७ मध्ये टोकण केली होती. काही बियाणाची उगवणच झाली नाही. याबद्दल शेतकऱ्यांनी आरग परिसरातील कृषी सेवा केंद्र चालकाकडे तक्रार केली.

यावेळी संबंधीत दुकानदाराने थोडे दिवस थांबा बियाणाची उगवण होईल, असे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही तक्रार केली नाही. जानेवारी महिना संपला तरीही बियाणाची उगवणच झाली नाही. तसेच उगवले पिकही रोग पडून वाळू लागले. औषध फवारणी करुनही पिक वाळूच लागल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरज पंचायत समितीकडे दि. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी तक्रार केली.

तक्रारीनंतर मल्हारी ओमासे यांच्या शेताला भेट देवून कृषी अधिकाऱ्यांनी पहाणी केली. पण, या पहाणीचा आम्हाला अहवालच दिला नाही. पंचनाम्यावर आमच्या सह्याही घेतल्या नाहीत, असा आरोपही ओमासे यांनी केला. २०० ग्रॅम दोडका बियाणे तपासणीसाठी पाठविण्याची अधिकाऱ्यांकडे विनंती करुनही त्यांनी ते नमुने तपासणीसाठी पाठविले नाहीत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी