शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Sangli: परसबागेतल्या फळांनी घडविली गरिब विद्यार्थ्यांची सहल, नितीन नायक यांचा उपक्रम

By अविनाश कोळी | Updated: December 25, 2024 15:13 IST

सांगली : गरिबाघरच्या मुलांना शाळेची फी भरतानाच कसरत करावी लागते. अशा स्थितीत शिक्षणपूरक उपक्रमांसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न ...

सांगली : गरिबाघरच्या मुलांना शाळेची फी भरतानाच कसरत करावी लागते. अशा स्थितीत शिक्षणपूरक उपक्रमांसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबांना सतावतो. कुपवाड रोडवरील गरिब वस्तीतील मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेतलेल्या डॉ. नितीन नायक यांनी या मुलांच्या शाळेतील सहलीची फी भरण्यासाठी शक्कल लढविली. परसबागेत पिकलेली सेंद्रीय फळे त्यांनी विक्रीस काढली. त्यातून जमलेल्या पैशातून त्यांनी मुलांच्या सहलीचे पैसे भरले.कुपवाड ते बुधगाव रस्त्यावर वसलेल्या बाळकृष्ण नगर कापसे प्लॉटमधील तब्बल ४० मुलांची शिक्षणाची जबाबदारी भारती विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. नितीन नायक यांनी घेतली आहे. परिसरात हातावरचे पोट असलेली लोकवस्ती अधिक आहे. घरातले पुरुष व महिला दिवसभर मोलमजुरी करण्यासाठी जात असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होणे स्वाभाविक होते.मुलांच्या शिक्षणाची ही पडझड डॉ. नायक यांच्या लक्षात आली. त्यांनी आता त्यांना शिक्षणाच्या वाटेवरुन चालण्यास शिकविले. त्यांची फी भरणे, त्यांना शाळेत सोडणे, प्रसंगी अभ्यासात मदत करणे अशा सर्व गोष्टी ते करीत असतात. सध्या शाळांच्या स्नेहसंमेलनांचा व सहलींचा हंगाम आहे. याच वस्तीतल्या १२ मुलांना सहलीसाठी पैसे भरता येत नव्हते.नायक यांनी त्यांच्या बागेतील पपई, केळी, रामफळ काढून क्रेट भरुन घेतले. रिक्षातून त्यांनी बापट उद्यान गाठले. ‘सेंद्रीय फळे विक्रीस’ असा फलक झळकविला. नायक यांना ओळखणारे अनेकजण असल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली. हा शैक्षणिक उपक्रम आहे म्हटल्यावर सर्वांनी ही फळे घेतली. अर्ध्या तासात सर्व क्रेट रिकामे झाले. चार हजार रुपये त्यांना मिळाले.

शाळेत जाऊन फी भरलीपैसे मिळाल्यानंतर नायक यांनी थेट मुलांची शाळा गाठली. त्यांनी बारा मुलांच्या सहलीचे पैसे भरले. त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. नायक यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीfruitsफळेStudentविद्यार्थीSchoolशाळा