शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

टेंभू, म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील निर्बंध हटले; सांगली जिल्ह्यातील २९९ गावांना लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 11:54 IST

सर्वाधिक गावे खानापूर तालुक्यातील; खरेदी-विक्रीस मोकळीक

सांगली : टेंभू, म्हैसाळ योजनांच्या लाभक्षेत्रातील शेतीवरील निर्बंध हटविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे २९९ गावांतील शेेतीच्या खरेदी-विक्रीस मोकळीक मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक गावे खानापूर तालुक्यातील आहेत.टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजना राबविताना शासनाने हजारो एकर जमिनींचे संपादन केले होते. या जमिनींवर योजना पूर्ण झाल्या, तरी मोठ्या प्रमाणात जमिनी शिल्लक होत्या. योजनांसाठी जमिनी लागतील म्हणून शासनाने लाभक्षेत्रातील २९९ गावांतील शेतजमिनींवर स्लॅब लागू केला होता. या जमिनींच्या सातबारा उताऱ्यांवर इतर हक्कांमध्ये पुनर्वसनासाठी राखीव असा शेरा नोंदविला होता. त्यामुळे या जमिनींचे खरेदी विक्री, हस्तांतरण किंवा गहाणवट यावर निर्बंध लागू होते. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत होती. हा स्लॅब उठविण्याची मागणी शेतकऱ्यांतून सातत्याने होत होती.सिंचन योजना बहुतांश पूर्ण झाल्याने निर्बंधांची गरज नसल्याचे प्रशासनाचे मत होते. निर्बंध हटवावेत, असा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्तांनी मे २०२२ मध्ये शासनाला पाठविला होता. त्याला गेल्या ऑगस्टमध्ये शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे या जमिनी आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुक्त झाल्या आहेत. सातबारा उताऱ्यांवरील शेरे कमी होणार आहेत.

तालुकानिहाय गावे अशीखानापूर - ९६, पलूस - १, कडेगाव - ३०, तासगाव - ४३, कवठेमहांकाळ - ४७, मिरज - ४६, आटपाडी - ३६

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीWaterपाणी