शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क
2
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
5
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
6
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
7
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
8
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
9
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
11
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
12
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
13
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
14
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
15
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
16
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
17
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
18
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
19
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
20
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन

शेतकरी अपघात विमा योजनेचा तातडीने लाभ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 1:51 PM

याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या.

ठळक मुद्देजयंत पाटील; जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

सांगली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहे. कृषी विभागाने प्राधान्याने योजनेचा शेतकर्‍यांना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिल्या.

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकर्‍यांसाठी ही योजना अत्यंत लाभकारक असतानाही त्याचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. शेतकर्‍याच्या अपघाती मृत्यूनंतर कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने लाभ कुटूंबाला मिळावा.शेतकर्‍यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा असल्याने शेतकर्‍यांना पावसाळ्यापूर्वी कृषी पंपाच्या विद्युत जोडण्या पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने करावे.

याबाबत ज्या ठेकेदाराकडे काम आहे त्याचे काम समाधानकारक नाही त्यामुळे शेतकर्‍यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अतिरिक्त मनुष्यबळाची मदत घेऊन काम सुरू करावे अशी सूचना त्यांनी दिल्या.

पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत,पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारीJayant Patilजयंत पाटील