१९९२ नंतर महाराष्ट्रात गेल्या तीस वर्षांत कधीही जातीय तणाव निर्माण झालेला नाही. महाराष्ट्राची जनता सुबुद्ध आहे. ती ठाकरे यांच्या वक्तव्याने भूलणार नाही. ठाकरे यांचे नवे राजकारण यशस्वी होणार नाही. ...
कडेगाव तालुक्यात तीन-चार हजार लोकवस्तीच्या खेराडे वांगीने भोंग्यांच्या भोंदूगिरीला अशी चपराक दिली आहे. भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषण होते म्हणणाऱ्यांना, हाच आवाज मुलांना विद्येच्या मार्गावर नेऊन सोडतो हे दाखवून दिले आहे. ...
सतत उफाळून येणारी गटबाजी, कार्यकर्ते सांभाळताना होणारी दमछाक, निष्क्रियता आणि दरबारी राजकारण यामुळं आगामी निवडणुकांत ‘हात दाखवून अवलक्षण’ तर होणार नाही ना, असा सवाल काँग्रेसप्रेमीच विचारताना दिसतात. ...
शिक्षकाची व त्याच्या दोन सहकाऱ्यांची पदवीधर वेतनश्रेणी मान्यता करून देण्याच्या मोबदल्यात एक लाख ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी व अधीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ...