देवराष्ट्रे: सोनहिरा परिसर हा सागरेश्वर व चौरंगीनाथ डोगरांदरम्यान वसला आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरुम, दगडाची तस्करी वाळवा तालुक्यात केली जात आहे. ...
अशोक पाटील।इस्लामपूर : गत लोकसभा निवडणुकी त काँग्रेस आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात लढण्यास कोणीही इच्छुक नव्हते. परंतु यावेळी मात्र चित्र उलटे असून, खासदार शेट्टी आणि काँग्रेस आघा ...
इस्लामपूर : शहरात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या एन. ए. गु्रपचा दबदबा आता कमी झाला आहे. आघाडी शासनात मंत्री असताना जयंत पाटील यांनी या गु्रपला मोठी ताकद दिली होती. गांधी चौकात जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला एन. ए. गु्रप गगनचुंब ...
राष्ट्रवादी काँग्रेसची ‘हल्लाबोल’ यात्रा बुधवारी सांगलीत येतेय. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी राष्टÑवादी बलाढ्य होती. पण लोकसभा-विधानसभा निवडणुकीपासून दुसऱ्या फळीतील दिग्गजांनी पक्ष सोडला आणि ...
तासगाव : वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने डोंगर आणि शेती जिवंत करा व आपल्या भागातील दुष्काळावर मात करा, असे स्पष्ट करून आपले गाव पाणीदार करण्यासाठी बांध-बंदिस्तीचे व शेततळ्याचे काम मोठ्या प्रमाणावर करावे, असे मत ...
तासगाव येथे नगरपालिका पोटनिवडणूक प्रचाराच्या वादातून भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. एकमेकांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासह तिघे जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल ...
इस्लामपूर : सर्व शक्ती पणाला लावून इस्लामपूर हल्लाबोल यात्रेतील सभा न भूतो न भविष्यती करा, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. अलीकडे जनाधाराशिवाय मोठ्या वल्गना करणाºया मंडळींना या सभेने चोख उत्तर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक् ...
देवराष्ट्र: गेल्या नऊ महिन्यांपासून गाईच्या दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढल्यावर दुधाचे दर वाढतील, ...
इस्लामपूर : येथील आगारातील वाहक विजय वसंतराव मिरजकर (वय ४८) यांचा आगारातील अशुध्द व अळ्यामिश्रित पाणी पिल्याने काविळ होऊन मृत्यू झाला, तर आगारातील इतर ३२ कर्मचाºयांनाही काविळीची लागण झाली. या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या एसटी प्रशासनाच्या अधिकाºया ...