राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक नेते आक्रमक होऊ लागले आहेत. त्यांना शह देण्यासाठी आ. पाटील यांनी दोन्ही मुलांना राजारामबापू उद्योग ...
‘चला निर्धार करूया, आपली सांगली कचरामुक्त करूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन कृतिशील पावलांसह डझनभर युवकांनी एकत्रित येऊन स्वच्छतेची अनोखी यात्रा सांगलीत सुरू केली. ...
वाल्मिकी आवास योजनेसह इतर ठिकाणी असलेल्या दलित घरकुलांना नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दलित महासंघाच्यावतीने महापालिकेवर गाढव मोर्चा काढण्यात आला. ...
सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पारदर्शी व्हाव्यात, यासाठी ईव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्रही वापरण्यात यावे, असा ठराव मंगळवारी महासभेत करण्यात आला. शासनासोबतच राज्य निवडणूक आयोगाला ठराव पाठवून पाठपुरावा करण्याची ग्वाही महापौर हारुण शि ...
सांगली जिल्ह्यात 2005 प्रमाणे पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता ठेवावी. तसेच, सांगली पाटबंधारे विभागाने कोयना धरण व आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी सुसंवाद व समन्वय ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. ...
सांगली : महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या उद््घाटनाचे ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. सध्या या प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर गेले असले तरी, उद्घाटनाच्या मानसन्मानाचे कवित्व ...
तुंग (ता. मिरज) येथे सोमवारी सकाळी कृष्णा नदीत एका मच्छीमार तरूणावर मगरीने हल्ला केला. महादेव तुकाराम मोरे (वय ५२) असे तरुणाचे नाव आहे. मगरीच्या हल्ल्यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने आरडा ओरडा केल्याने मगरीने पाय सोडला आणि त्याचा जीव ...
वाटेगाव : बहुजन समाजातील लोकांनी एकत्र येऊन ब्राह्मण्यवाद्यांचे राज्य बदलून टाकावे, असे प्रतिपादन बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष, राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केले. वाटेगाव (ता. वाळवा) येथून बहुजन क्रांती मोर्चा, परिवर्तन यात्रेचा प्रारंभ लोकश ...