हरिपूर (ता मिरज) येथे सव्वा वर्षाच्या शिवम सतपाल गंगथडे या बालकाचा वडिलांच्या मोटारीखाली सापडून मृत्यू झाला. सोमवार दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. चिमुकल ...
एक वर्षापासून जिल्हा बॅँकेत पडून असलेल्या सव्वातीनशे कोटींच्या जुन्या नोटांचा भार कमी झाला असला तरी, अजूनही १४ कोटी रुपयांची बंडले धूळ खात पडून आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर गेल्याने निर्णयाची प्रतीक्षा करीत व्याजाचा भुर्दंड बॅँकेला सो ...
सीआयडी तपासातून काहीही निष्पन्न होत नसल्याचा आरोप करत अनिकेत कोथळेच्या दोन्ही भावांनी मंगळवारी दुपारी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यास जाता कशाला, असा सवाल राष्टÑवादीचे नेते जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. ...
सांगली : रेंगाळलेली कर्जमाफीची प्रक्रिया आता गतिमान झाली असून, सोमवारी नियमित कर्ज फेडणाºया २१ हजार ८५ शेतकºयांसाठी ३६ कोटी ३८ लाखांचे प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले आहे. दीड लाखापर्यंतचे आणि दीड लाखावरील शेतकºयांनाही कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली असून ...
सांगली : पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. कधी-कधी त्यांच्या हातून चुका घडतात, पण अनिकेत कोथळेच्या प्रकरणात झालेली चूक फार गंभीर आहे. ही चूक सांगलीकरांनी पोटात घेऊन पोलिसांना सुधारण्याची संधी द्यावी, असे भावूक आवाहन कोल्हापूर परि ...
सांगली : शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे, फ्लॅट व आलिशान बंगले टार्गेट करुन भरदिवसा लाखोंचा ऐवज लंपास केला जात आहे. ...
इस्लामपूर : शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यासाठी कशाला जाता? तुम्ही भाजपची साथ सोडल्यानंतर तेथे कोण बसणार, याची चिंता तुम्ही करू नका, असा टोला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...
कडेगाव : शिरगाव (ता. कडेगाव) येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन करण्यासाठी आलेल्या देवानंद दगडू कांबळे (रा. वांगी, ता. कडेगाव) यांना मागासवर्गीय असल्याने प्रवेश नाकारण्यात आल्याच्या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घ ...
विटा : ‘मी लाभार्र्थी’च्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधिर करीत आहे. जनतेने मते व सत्ता दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...