आटपाडी : सांगली जिल्ह्यातील सर्व सहकारी बॅँकांनी २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. बँकांनी एकूण ८४ कोटी ८१ लाख रुपये एवढा नफा मिळविला आहे. ...
सांगली : शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी सर्वस्वी राजकीय नेतेच जबाबदार आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध न करता शांत बसण्यामुळेच आत्महत्या वाढत आहेत. ...
सांगली शहर परिसरात बुधवारी झालेल्या पावसाने नागरिकांची दैना उडाली आहे. रस्ते चिखलमय झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारा समोर प्रतिकात्मक संसार उभारून आंदोलन केले. ...
खून, खुनाचा प्रयत्न असे अर्धा डझनहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुंड भावश्या उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (वय ३७, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) यास पंढरपूर (जि. सोलापूर) येथे पकडण्यात गुंडाविरोधी पथकाला शुक्रवारी पहाटे यश आले. गेल ...
यापुढील काळातही न्याय आणि शांततेसाठी माझा लढा सुरूच राहील, असा विश्वास मणिपूरच्या आयर्न लेडी व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्या इरोम चानू शर्मिला यांनी व्यक्त केला. ...
मानाजी धुमाळ ।रेठरेधरण : तुळस व फुलांच्या बियामिश्रित कागदापासून रोपांच्या निर्मितीची अफलातून कल्पना प्रा. तेजस व प्रा. काजल या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने समाजासमोर ठेवली आहे. स्वत:च्या लग्नपत्रिकेसाठी वापरण्यात आलेल्या कागदामध्ये तुळस व इतर फुलांच्य ...
कडेगाव : राज्यातील अनेक पोटनिवडणुकांमध्ये बिनविरोध करण्याचे संकेत काँग्रेस ने पाळलेले नाहीत. त्यामुळे आता पलूस-कडेगाव विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक बिनविरोध न करता ताकदीने लढविण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, असे प्रतिपादन भाजप चे जिल्हाध्यक्ष पृथ ...