सांगली : खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतकºयांना पीककर्ज मिळाले पाहिजे, जिल्हा बँकेने सर्वाधिक ६५ टक्के कर्जपुरवठा केला असून, ही समाधानाची बाब आहे. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अवघे २० ते २५ टक्के पीककर्ज वाटप झाले. शेतकºयांना पीककर्ज नाकारणाºया र ...
खरसुंडी : आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथील घाणंद रस्त्यावर काशिनाथ महादेव गलांडे (वय ४४, रा. निरा-वागज, ता. बारामती, जि. पुणे) या ट्रक चालकाचा अज्ञाताने खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह चिंचाळे येथील साठवण तलावात टाकून दिल्याची घटना ब ...
तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील श्रद्धा कुंडलिक पाटील (वय ८ वर्षे) या बालिकेचा ट्रॅक्टरमधून हात सुटून खाली पडल्याने रोटरमध्ये सापडून मृत्यू झाला. छिन्नविच्छिन्न अवस्थेतील तिचा मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता. हा प्रकार बुधवारी सायंक ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात म्हैशी चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या टोळीने धुमाकूळ घातला आहे. दिवसभरात टेहळणी करायची आणि रात्रीच्यावेळी मोठ्या वाहनातून येऊन, गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हैशी लंपास करण्य ...
सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीसाठी हायटेक प्रचारसाधने उपलब्ध झाली आहेत. मात्र प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्य महागले असून, कापडी झेंडे, टोप्या व अन्य प्रचार साहित्य बाजारात आले आहे. मतदारांची नावे शोधण्यासाठी व मतदान स् ...
सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या. बँकांनीही पात्र शेतकऱ् ...
बिळूर : विद्यापीठात शिकत असताना अनेक पुस्तके वाचत गेलो. त्या पुस्तकात मांडलेले जग हे आपलेच आहे. आपणही जे जगलो, जे भोगले ते मांडले पाहिजे. आपले दुष्काळी भागातील जगणे साहित्यात आले पाहिजे, या भूमिकेतूनच लिहित गेलो आणि त्यातूनच ‘फेसाटी’चा जन्म झाला, असे ...
विटा : देशभरातील वस्त्रोद्योग सध्या काही बड्या मोजक्याच कापूस व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे अडचणीत सापडला आहे. संबंधित व्यापाºयांनी बाजारपेठेत जास्त दरासाठी कापसाची कृत्रिम टंचाई निर्माण केल्याने संपूर्ण वस्त्रोद्योग संकटात सापडला आहे. परिणामी, बाजारप ...
सांगली : वेळेत कर्जाची परतफेड करून व्याज परताव्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ८०८ शेतकºयांचे १६ कोटी ३९ लाख रुपये केंद्र शासनाकडे अडकले आहेत. शेतकºयांची ही हक्काची रक्कम मिळविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, अशी माहिती जिल्हा ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये, यासाठी पोलीस यंत्रणेने कारवाईच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. रेकॉर्डवरील ४५० गुन्हेगारांची यादी बनवून त्यांना कारवाई ...