इस्लामपूर येथील बस स्थानकावर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या एका युवा कार्यकर्त्याने उद्दामपणाचा कळसच गाठला. ज्या ठिकाणी बसची ये-जा सुरु असते, तेथेच आपली चारचाकी गाडी लावून तो एका महिलेला बसमध्ये बसविण्यासाठी गेला होता. ...
कायद्यानेच १४ दिवसात एफआरपी देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना पंधरा दिवस आंदोलन करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांबरोबर एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका शरद जोशीप ...
सांगली : ऊसदरावर तोडगा निघून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित केल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रविवारपासून ... ...
कवठेमहांकाळ : पुतळ्यांची उंची वाढविण्यापेक्षा भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असे ओरखडे वात्रटीकेमधून शासनावर ओढत, साहित्य संमेलनातून लाल ... ...
वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील वारणावती परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. ... ...