मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाची धग सांगली जिल्ह्यात गुरुवारीही कायम राहिली. मांगले (ता. शिराळा) येथे प्रवाशासह बस पेटवून देण्यात आली. काही ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बसमधील २५ प्रवाशांना तातड ...
तो बहुचर्चित पिक्चर सुरू झाला. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांची नावंही येऊन गेली.. म्हणजे पाट्या पडल्या हो! सुरुवात अगदीच रटाळ. वळणावळणानं स्टोरी पुढं जाऊ लागली. संथ गतीनं. ...
वीस वर्षांनंतर महापालिकेत आता एकदा भाजपला संधी द्या. भाजपचा महापौर झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत डॉक्टर्स, वकील, अभियंते व उद्योजकांच्या बैठकीत दिले. ...
मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी व याच मागणीसाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी बुधवारी सांगलीतील कृष्णा नदीतीरावर स्वामी समर्थ घाटावर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. कोणताही अनुचीत प्रकार घ ...
सांगली : क्रांतिकारी घटनांच्या स्मृती जपताना त्या नव्या पिढीसमोर प्रभावी माध्यमातून मांडण्यासाठी सांगली, हरिपूर परिसरात प्रेरणादायी स्मारक उभारले जावे, अशी मागणी मंगळवारी हरिपूर येथील ग्रामस्थ व काँग्रेस सेवा दलाच्यावतीने करण्यात आली. २४ जुलै १९४३ च् ...
सांगली : मराठा समाजाचे आरक्षणाबाबतचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करणारे आणि काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस जबाबदार असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. सरकार बरखास्त करून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाज आणि संघटनांची जाही ...
सांगली : चोवीस तास शुद्ध पाणी, माफत दरात आरोग्यसेवा, प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा, महिलांसाठी उद्योजक गट, पुरेशी स्वच्छतागृहे अशी विविध आश्वासने देत मंगळवारी भाजपने शहर विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसा ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या चारही दिशेला फकिरांची समाधीस्थळे आहेत. मात्र महसूल विभागातील काहींनी काळ्याचे पांढरे करून या देवस्थानांच्या जागांची खरेदीपत्रे केली आहेत. राजेबागेश्वर देवस्थानाचीही अशीच परिस्थिती आहे. भ ...
सांगली : कधीकाळी सांगलीत भाजपला निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध करावी लागत होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जनतेने उखडून फेकला असून, दोन्ही पक्षांवर उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. महापालिकेची सत्ता वाटून खाण्यास ...