जत तालुक्यात सध्या वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम द्राक्षांवर होत असून, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षाचा गोडवा कमी झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले ...
व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी तुंग (ता. मिरज) येथील संजय टकुगडे यांना घरात घुसून शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या कसबे डिग्रज व तुंगमधील सात सावकारांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी ...
सांगलीकरांच्या पाचवीला पूजलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी पुन्हा एकदा कृष्णा नदीत मिसळू लागले आहे. अमरधाम स्मशानभूमीजवळ शेरीनाल्याचे पाणी वाहून नेणारी गटार फुटल्याने कृष्णेच्या प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, सामाज ...
मिरज रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या इंधन कंपन्यांच्या डेपोतून इंधन तस्करी जोमात सुरू आहे. चार दिवसांपूर्वी रेल्वे वॅगनमधून आलेले हजारो लिटर डिझेल, पेट्रोल गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वे वॅगनमधून एका इंधन कंपनीचे ...
राष्ट्रपिता महात्मा गांधींंच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बुधवारी सकाळी सांगलीच्या स्टेशन चौकात महात्मा गांधींंच्या पुतळ्यासमोर एकत्रित येऊन मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली . ...
सांगलीच्या स्टेशन रोडवरील दक्षिण बाजूस असलेल्या गटारी तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वहात राजवाडा परिसरापर्यंत जात आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. ...
यंदाच्या हंगामातील पहिल्या हळद सौद्यांना बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मार्केट यार्डात सकाळी ९.३५ च्या मुहूर्तावर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. पहिल्याच सौद्याला २५ हजारावर पोत्यांची आवक झाली तर दरही समाधानकारक मिळताना सरासरी ११ हज ...
आमराई उद्यानातील वृक्षतोडप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...