संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठान व स्वरझंकार पुणे यांच्यावतीने दि. २ आॅक्टोबर रोजी गुरूकुल संगीत महोत्सवाचे आयोजन भावे नाट्यमंदिर येथे करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या संचालिका व शास्त्रीय गायिका सौ. मंजुषा पाटील यांनी दिली. ...
28 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतभर औषध दुकाने बंद ठेवण्याचे ठरविले आहे. संपामुळे रूग्ण, नातेवाईकांना त्रास होवू नये यासाठी औषध दुकाने नियमितपणे सुरू ठेवून संघटनेव्दारे पुकारलेल्या बंद आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन वि. वि. पाटील यांनी केले आह ...
कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रमशाळेत मुलींचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेला शाळेचा संस्थापक अरविंद आबाजी पवार (वय ६०, रा. मांगले, ता. शिराळा) याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी कुरळप गाव बंद ठेवले होते. त्यानंत ...
कुरळप येथील एका आश्रमशाळेत मुलींचे लैगिंक शोषण केल्या प्रकरणी अटकेत असलेला शाळेचा संस्थापक अरविंद आबाजी पवार (वय ६० वर्ष) याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरुवारी (27 सप्टेंबर) कुरळप गाव बंद ठेवले होते. ...
सांगली : नोटाबंदीनंतर कालबाह्य ठरलेल्या शिल्लक नोटा जिल्हा बँकांनी बुडीत खाती जमा करण्याच्या ‘नाबार्ड’ने दिलेल्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील आठ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. या प्रक ...
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील वारणा-मोरणा शिक्षण संस्थेच्या मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी निनावी पत्राद्वारे उघडकीस आला.पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आठ मुलींचे शोषण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील वारणा-मोरणा शिक्षण संस्थेच्या मिनाई आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी निनावी पत्राद्वारे उघडकीस आला.पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आठ मुलींचे शोषण झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
अशोक पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत आघाडी काँग्रेसकडून राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक हेच उमेदवार असल्याचे स्पष्ट केले जात आहे, तर भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी सम्राट महाडिक यांनी कोल्हापूर आणि नारायण राणे व्हाया भा ...
सांगली : भारताच्या राजधानीत संविधानाची होळी केली जाते, तरीसुद्धा पंतप्रधान गप्प राहतात. भाजप सरकारला संविधान नव्हे, तर मनुवाद हवा आहे, हे यावरून सिद्ध होत असल्याचा आरोप माजी मंत्री, राष्टÑवादी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांनी बुधवा ...