राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ (नाफेड) मार्फत आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग व उडीद हमीभाव खरेदी केंद्रे जिल्ह्यात सुरू करण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. ...
‘शेतकरी नवरा नको’ अशी मुलींची भूमिका असते, मात्र मिरजेतील स्मिता कुपवाडे यांनी शेतकरी नवरा स्वीकारला. आता तर त्या पतीच्या निधनानंतर द्राक्ष शेती करीत कृषी सेवा केंद्र चालवत आहेत. ...
सध्या भाजप सरकारच्या काळात वाढीव वीजबिले व अतिरिक्त भारनियमनाच्या झटक्यांनी राज्यातील सामान्य नागरिक व शेतकरी त्रस्त झाला आहे. शासनाने तातडीने वीजबिले कमी करून सर्वांना योग्य दाबाने, नियमित वीज द्यावी, अन्यथा ‘वाळवा स्टाईल’ ...
येथील पलूस कॉलनीतील आजी-माजी रहिवाशांनी एकत्र येत अनोखा स्नेहमेळावा साजरा केला. यानिमित्ताने अनेकांनी बालपणीच्या, उमेदीच्या काळातील स्मृतींना यावेळी ...
सांगली : मांसाहाराने मानवाच्या जीवनात तामसी प्रवृत्ती वाढते. शिवाय कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह यांसारख्या आजारांनाही निमंत्रण मिळते. मांसाहार हा माणसाच्या ... ...