पावसाच्या धारा बसरत असताना हिरव्यागार शांतिनिकेतनमध्ये पावसाची गाणी रंगली. लेफ्टनंट जनरल एस.पी.पी.थोरात अकॅडमीच्यावतीने पाऊस गाणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. 90 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत फक्त पावसावरची सदाबहार गाणी सादर केली आणि गाण्यांची ...
कसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी म्हणून पक्षात फेरबदल करण्यास सुरवात केली आहे. मात्र या फेरबदलनंतर महाराष्ट्राला वेगळा योगायोग अनुभवला मिळाला आहे. ...
खानापूर तालुक्यातील गार्डी येथील १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून केल्याप्रकरणी तिघांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ...
बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांची रेल्वे राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यात बेळगाव-बेंगलोर, बेळगाव-वास्को या नवीन रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. शेडबाळ-अथणी-विजापूर या नवीन रेल्वेमार्गाच्या कामासाठी आर्थिक तरतूद झाली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 18.86 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या बेदाणा सौद्यांमध्ये शिंदगी येथील शेतकऱ्याच्या बेदाण्यास २०० ते २११ रुपये प्रतिकिलो असा उच्चांकी दर मिळाला. मार्केट यार्डातील अरायना ट्रेडिंग कंपनी पेढीमध्ये शिंदगी (जि. विजापूर) येथील शेतकरी अकबर अबुबकर खतीब यां ...