लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. या समारंभास राष्ट्रवादी ... ...
कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाच दिवसापासून पाऊस होत असल्याने कोयना धरणामध्ये 74.89 टी. एम. सी. पाणीसाठा आहे. तसेच वारणा धरणातून 28.90 टी. एम. सी. पाणीसाठा असून 900 क्युसेकस व पंचगंगेतील विसर्ग सोडण्यात येणार आहे. ...
संततधार पावसाने कृष्णा नदी पात्राबाहेर पडली असून सांगलीतील पूरस्थितीमुळे येथील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. बुधवारी सकाळी १२ वाजेपर्यंत सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमधील ७0 लोकांचे स्थलांतर महापालिका शाळांमध्ये करण्यात आले आहे. नदीची पाणीपातळी सध ...
इस्लामपूर : वंचित बहुजन आघाडीच्या भीतीनेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीतील १० आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कात ... ...
एक तरुण दुचाकीसह वाहून गेला. या तरुणाला पोहता येत होते.त्यामुळे त्याने ओढ्यातील झाडांचा आधार घेतला आणि ओढ्याच्या उथळ भागातून पोहत सुखरूप बाहेर आला. ...
ल्पसंख्याक समुदायाच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ द्यावा. सेवा क्षेत्र, स्थानिक मागणी, समाजाची गरज ओळखून त्याप्रमाणे त्यांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना अपर ज ...
तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात समावेश आहे. या गावांत भाजप आणि राष्ट्रवादीचे स्वतंत्र गट आहेत. या गटांनी लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडी धर्माचे जागरण करत चोख पक्षनिष्ठा बजावली. मात्र विधानसभा निवडणु ...
आष्टा येथील वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमीतील पूर्वजांची सर्व थडगी काढण्यात आली. हा क्रांतिकारी निर्णय घेणाऱ्या समाजाने या ठिकाणी चिंच, शतावरी व विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. लवकरच या ठिकाणी महादेवाचे भव्य मंदिर ...
बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीवरील पुलाच्या पश्चिमेस असलेल्या बोटीच्या धक्क्यावरुन सूर मारल्यानंतर १८ वर्षांचा तरुण नदीतील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. हा प्रकार रविवारी दुपारी ३ च्या सुमारास घडला. ...
सांगली जिल्ह्यातील भाजप भक्कम स्थितीत असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही प्रत्येक मतदारसंघात सक्षम उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत भाजपात येऊ इच्छिणाऱ्यांना आम्ही येऊ नका म्हणणार नाही. ते पक्षात येतील आणि बसतील. भाजपवर आता सगळेच भाळले आहेत, त्यामुळे प् ...