वयाच्या १७ व्यावर्षी कौस्तुभने डिप्लोमा इन टेक्स्टाईलचे शिक्षण घेत असताना, सावर्डे (ता. हातकणंगले) गावच्या नातेवाईकांची विदेशी भाजीपाल्याची शेती पाहिली आणि आपण अशापद्धतीने पीक घेऊ शकतो, या जिद्दीने त्याने विदेशी पालेभाज्यांविषयी अभ्यास केला. ...
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, या मुलाखतीला शिराळ्याचे सत्यजित देशमुख व खानापूर-आटपाडीचे अॅड. सदाशिवराव पाटील गैरहजर होते. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदा ...
अशोक पाटील इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ... ...
कोयना धरणातून 2100 क्युसेक्स तर वारणा धरणातून 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 79.56 टी.एम.सी. असून वारणा धरणात 30.53 टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत देण्यात आली. ...
अण्णा भाऊ साठे यांनी कष्टकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांनी 34 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह आदि प्रकारच्या साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ...
सीबीआयसह इतर महत्त्वाचे विभाग हाती घेत कारवाईची भीती घालत ‘टॅक्स टेररिझम’चा वापर सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगलीत केला. ...