कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाखाली धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी वाढल्याने दि. ५ पासून मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. ...
आ. कदम यांनी पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या स्थितीबद्दलची छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. यावर फडणवीस यांनी, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. ...
सांगलीतील २00५ चा महापूर लक्षात घेतल्यान अनेकांची फसगत झाली. यामुळे अनेकांनी घरे सोडली नाहीत. व्यापारी पेठांमधील साहित्यही यामुळे उद्ध्वस्त झाले. अनेक घरे पडली. ...
सांगली जिल्ह्यात आलेल्या पूरपार्श्वभूमिवर मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मिरज ग्रामीण भागात भेटी देऊन पूरबाधितांना दिलासा दिला. यावेळी काही ठिकाणी त्यांच्या समवेत सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार स ...
सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पूरबाधितांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. सारा सचिन दोरकर या अल्फान्सो हायस्कूल, मिरज मधील साडेचार वर्षांच्या मुलीने खाऊसाठी जमा केलेले पैसे आज पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्य ...
वाघमारे यांनी रजिस्टरमध्ये खाडाखोड करून दाखला देण्यास नकार दिल्याने त्याने ९ आॅगस्टरोजी रात्री शाळेचा दरवाजा मोडून व कपाट तोडून रजिस्टर चोरून नेऊन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ...