गेली आठ-दहा वर्षे कसलाच पाऊस नसल्याने खानापूर घाटमाथा दुष्काळाने अक्षरश: होरपळत होता. गेली चार वर्षे टॅँकरशिवाय पाणी मिळत नव्हते. पाणीटंचाईने शेती उद्ध्वस्त झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी आटापिटा करावा लागत होता. यामुळे सर्वांचे लक्ष टेंभू योजनेच्य ...
पण, सप्टेंबर महिन्यात झेंडूचे दर प्रतिकिलो १० ते २० रुपये किलोपर्यंत उतरले होते. यावेळी मशागत आणि औषधाचाही खर्च शेतकºयांच्या पदरात पडेल की नाही, अशी चिंता त्यांना लागून राहिली होती. ...
अखेर आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आग्रह केला. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. ...
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेमध्ये कमळ फुलल्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परिणामी जत, शिराळा, इस्लामपूर, सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. बंडोबांना थांबविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आ ...
सांगली विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्वीप जनजागृतीबाबत दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी मतदार जागृती शपथ व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. ...
आमदार कदम यांना राज्याच्या राजकारणात मोठी संधी आहे, डॉ. पतंगराव कदम यांच्या पश्चात हे नेतृत्व तळहाताच्या फोडासारखे जपा, त्यांना विक्रमी मताधिक्य देऊन इतिहास घडवा, असेही चव्हाण म्हणाले. ...
जिल्ह्यातील चार विधानसभा भाजपला, तर चार शिवसेनेला मिळाल्या आहेत. पलूस-कडेगाव मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असताना, तेथील जागा शिवसेनेला गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना धक्का बसला आहे. देशमुख यांच्यावर कार्यकर्त्यांचा बंडखोरीस ...
‘विश्वजित कदम आगे बढो...’ अशी घोषणा देत कार्यकर्ते प्रचंड उत्साहाच्या वातावरणात रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. या सभेला जोरदार गर्दी करून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ...