स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची नोटीस बजावली. यामागे जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
: कडेगाव-पलूस मतदारसंघ विधायक कामातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र बनला आहे. ही विकासकामे करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम व त्यामध्ये भर घालणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून आता विश्वजित यांना विक्रमी मताधिक्य द्यावे. निष्क्रिय भाजप- ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना परदेशात मिळणाऱ्या मानसन्मानामुळे काँग्रेसला पोठदुखी होत असल्याचा टोला, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज जत येथील प्रचारसभेल लगावला. ...
कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील अग्रणी नदीला पूर आला असून, आज सकाळी एक दुचाकी वाहून गेली आहे. या आठवड्यात दोनवेळेला अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. ...
या घोटाळ्यात फसवणूक झालेले शेतकरी कडकनाथचे पक्षी वाचविण्यासाठी जिवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत या शेतकऱ्यांना झालेली नाही. ...
विश्वजित कदम म्हणाले, महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण काँग्रेसने दिले. भारती विद्यापीठातून बहुजनांची मुले शिकवली. राज्यातील ग्रामीण मतदारसंघात सर्वाधिक शिक्षित महिला असणारा हा मतदारसंघ आहे. येथील शेतीमध्ये नावीन्यपूर्ण पिका ...
या नोटिसीमध्ये विश्रामबाग, कुंडल, तासगाव आदी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ११ गुन्'ांचा संदर्भ देण्यात आला आहे. कारवाई करूनही आपल्याकडून वारंवार गुन्हे होत असल्याने मालमत्तेस नुकसान पोहोचेल व यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्याचेही म्हटले ...
मी तुमचा मुलगा आहे, त्यामुळे मला वाळवेकरांनी आता आमदार केले पाहिजे, असे आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी यांनी केले. ...
सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आजवर वेगवेगळ्या घराण्यांनी आपले वर्चस्व राखत लोकांवरील प्रभाव कायम राखला. जिल्ह्याच्या गेल्या ५९ वर्षांच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे होत गेल्यानंतर घराणेशाहीबरोबर नव्या चेहऱ्यांनीही राजकीय पटलावर आपले अस्तित्व निर्म ...