मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ आश्वासनांच्या पुड्या सोडण्याचे काम केले आहे. म्हणे ते लंगोट नेसून उभे आहेत आणि पैलवान नाही. कुस्ती आणि मातीतला पैलवान काय असतो, हे त्यांनी आजवर पाहिलेले नाही. त्यांनी एकदा त्यांचा तेल लावलेला आणि लंगोट घातलेला फ ...
विधानसभा निवडणुकीत मॅनेज करून मते खायचा प्रयत्न असेल, तर एक माणूस मॅनेज कराल, जनता मॅनेज होणार नाही. निवडणूक तुमच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे जयंतराव, ही निवडणूक तुम्हाला सोपी नाही. गौरव नायकवडी हे कालचं पोरगंच तुम्हाला अस्मान दाखवेल, असा इशारा श ...
तासगाव-कवठेमहांकाळमध्ये आर. आर. आबांच्या पश्चात सुमनताई पाटील यांच्यासाठी ही पहिलीच महत्त्वाची लढत आहे. मुलगा रोहित मुख्य आघाडी सांभाळत आहे. आबांचा मुलगा म्हणून मिळणारे ग्लॅमर ताकदीने वापरुन आमदारकी पुन्हा एकदा कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न आहे. ...
आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही योजना युतीच्या काळात सुरू झाली आणि ती आम्हीच पूर्ण करणार आहोत. आमचे सरकार आल्यानंतर चांदोली अभयारण्याला पर्यटनाचा दर्जा देणार आहोत. ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी हाती असल्याने वॉररूम सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियावरील प्रचाराला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यावर भर दिला आहे. ...
‘मी डॉ. पतंगराव कदम नाही, परंतु त्यांच्यासारखा प्रयत्न जरूर करेन. त्यांनी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून कामे केली. त्यामुळे नागरिकांना ते नेहमी आपल्या हक्काचे माणूस वाटायचे. मीही त्यांच्यासारखेच काम करेन. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना एकटे सोडणा ...
जाहिरात क्षेत्रातील ‘आसमा’ व ‘फेम’ या संघटनांतर्फे दरवर्षी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करण्यात येतो. सोमवारी हा कार्यक्रम सांगलीतील पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘शंभर टक्के मतदान करा व लोकशाही बळकट करा’ या विषयावर महाजन य ...
आठ मतदारसंघांपैकी शिराळा, इस्लामपूर व जत या तीन ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाली. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात सम्राट महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक पुन्हा मैदानात आहेत. ...