सुमारे एक एकर द्राक्षबागेसाठी दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतचा घातलेला खर्च वाया गेला आहे, तर या बागेतून सरासरी चार लाख रुपयांचे उत्पन्नही गमवावे लागणार आहे. प्रत्येकवर्षी शासन आदेश काढून या विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. ...
या खड्ड्यांतच सांगलीकरांना आपली दिवाळी साजरी करावी लागली. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात वाढले आहेत.या पावसामुळे अंतर्गत रस्तेच नव्हे तर, नव्याने केलेले चकचकीत रस्तेही खड्ड्यात गेले. ...
राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप, शिवसेनेचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अपक्ष आणि मित्र पक्षातील निवडून आलेल्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. विदर्भातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार निवडून आले आहेत. त्यांचा पाठिंबा मिळविण्यास ...
पेठ ते सांगली मार्गावरील खड्ड्यांच्या यातनादायी प्रवासातून काहीअंशी काहीकाळ सुटका झाल्याचा आनंद प्रवाशांना मिळाल्यानंतर पुन्हा आता नरकयातना नशिबी आल्या आहेत. पेठ ते कसबे डिग्रज या डांबरीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यावरील खड्डे पूर्ववत होत असताना कसबे डिग ...
संपूर्ण देशभरात सांगलीचा बेदाणा व्यापारासाठी असलेला नावलौकिक अधिकच अधोरेखित होऊ लागला आहे. यंदा दिवाळीसाठी संपूर्ण देशभरातून सांगलीच्या बेदाण्याला मागणी कायम होती. समाधानकारक दर आणि दर्जेदार मालामुळे यंदा सरासरी २५ हजार टन बेदाण्याची देशभरात विक्री झ ...
यावर्षी पावसाने शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेली पिके आणि सुगीचा आनंदही हिरावून घेतला आणि कर्जाचा बोजा मात्र जसाच्या तसाच ठेवला आहे. एवढे करूनही परतीचा पाऊस अजून माघारी जाण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे. ...
बेदाण्यासाठी संपूर्ण देशात सांगलीची बाजारपेठ अग्रेसर समजली जाते. त्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांकडून येथूनच मालाची खरेदी केली जाते. स्वच्छ व पारदर्शी व्यवहार, दर्जेदार माल आणि सुलभ वाहतूक व्यवस्थेमुळे सांगलीतील बेदाणा उलाढाल वाढत आहे ...
आम्ही स्पर्शाने व अंतर्मनाने विठ्ठलाचे दर्शन घेणार असल्याचे दिंडीत सहभागी अंध वारकºयांनी सांगितले. दिंडीत मिरजेतील दावल शेख यांच्यासह सहा मुस्लिम अंध वारकरी सहभागी आहेत. दिंडीचे पूजन आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले. ...
परतीच्या पावसाचा अनपेक्षितपणे मुक्काम लांबला. ऐन द्राक्ष हंगामात आठ दिवस सातत्याने पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५० हजार एकर द्राक्षबागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. ...
कर्नाटक सीमाभागात उन्हाळ्यातील टंचाई आणि नंतर महापूर, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ऊस उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तसेच यंदाच्या गळीत हंगामात कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाकडून ऊस महाराष्ट्रात पाठविण्यावर बंदी आणण्य ...