लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी बस सुस्थितीत असणे आवश्यक होते. मात्र त्यावेळी मुंंबईला जाणाºया बसची अवस्था धोकादायक होती. त्यामुळे लांब पल्ल्यासाठी चांगल्या बसचा वापर करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली होती. मात्र या मागणीची दखल घेतली नाही. ...
सध्या पुणे-मुंबईदरम्यान मंकी हिल्स येथे दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंतच जाते व तेथून परत कोल्हापूरला परतते. ३० नोव्हेंबरपर्यंत हीच स्थिती राहणार आहे. तिचे हे बदललेले वेळापत्रक सांगली-साताऱ्यातील प्रवाशांना गैरसोयीचे ...
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. कोणाची सत्ता येणार, हे निश्चित नसल्याने सर्वच पक्षांतील नेत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ...
खरिपाची पिके हातातून गेली आणि रब्बीच्या पेरण्या करताच आल्या नाहीत, अशा दुहेरी संकटात शेतकरी अडकला आहे. रब्बीच्या ज्वारी, हरभरा, गहू आदी पेरण्या आता कोठे सुरू झाल्यात. ७०५ पैकी तब्बल ५७३ गावे अवकाळीच्या फेºयात अडकली. सव्वा लाख शेतकऱ्यांना कोट्यवधींचा ...
राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना व संभाव्य महाशिवआघाडीचे संकेत मिळत असताना, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. खचून जाऊ नका, घाबरू नका, आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत, शेतकऱ्यांना मदत मिळ ...
पलूस तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था आणि डागडुजीसाठी शासकीय अधिकाऱ्यांना वेळ नाही, तर ठेकेदाराला सवड मिळेना, अशी अवस्था आहे. खड्डे भरण्यासाठी अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. तालुक्यातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर महामार्गाचे काम जमीन हस्तांतरण ...
सांगली जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षाच्या कार्यकालासह वाढीव मुदतही दि. १९ डिसेंबररोजी संपत आहे. मात्र राज्य सरकारने पुढील अडीच वर्षासाठीच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काढलेली नाही. आरक्षण सोडतीस मंत्र्यांकडून विलंब झाला होता. आता राष्ट्रप ...
दरम्यान, रेड येथे १५ सप्टेंबररोजी काँग्रेसची बैठक झाली होती. त्यामध्ये काँग्रेसचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले होते. यानंतर देशमुख यांनी कोकरूड जिल्हा परि ...
मन्वतसाई याच्या घरानजीक बस (क्र. एमएच १०, के ९०५१) आली. तो बसमध्ये बसल्यावर बस जाऊ लागली. याचवेळी कुषवंतसाई आजीचा हात सोडून बसच्या पुढील बाजूस गेला आणि बसखाली सापडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने बस जागीच थांबली. कुषवंतसाईच्या डोक्यास जोरदार मार ब ...
मिरजेत गांधी चौक ते बसस्थानक या शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातात दुचाकीस्वाराचा बळी गेला. स्टेशन चौकात ड्रेनेज यंत्रणा खचल्याने लावलेल्या बॅरिकेटस्ला दुचाकी धडकून निवृत्त रेल्वे तिकीट तपासनीस पी. बी. ऊर्फ पायण्णा बाबूराव ...