जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांगासाठी जिल्हास्तरावर २०१७ पासून कार्यक्रम साजरा करण्यात येत असून दरवर्षी त्याचा उत्साह व सहभाग वाढत आहे. दिव्यांग विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करीत आहेत. दिव्या ...
आकाशातून बरसणाऱ्या जलधारांना संगीतमयी स्वरांमध्ये चिंब भिजवीत सोमवारी सांगलीत रंगलेल्या संगीत मैफलीने रसिकांना अनोखी मेजवानी दिली. सहा प्रहरांना रागदारीत गुंफत गायक मुलांनी देसकार ते भैरवीपर्यंतची स्वरांची अनोखी गीतमाला सादर करीत रसिकांच्या हृदयांमध् ...
अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदा जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात घटली आहे. दरवर्षी सात ते आठ हजार टन निर्यात होते, मात्र यंदा ४0 टक्के बागा खराब झाल्या आहेत. दि. २ डिसेंबरपर्यंत केवळ १४५१ शेतकऱ्यांनी ८१०.४१ हेक्टरवरील द्राक्षबागांची निर्य ...
वैद्यकीय नगरी अशी ख्याती असलेल्या मिरजेत महापालिकेचे वैद्यकीय कचरा निर्मूलन सयंत्र बंद असल्याने वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात येत आहे. वैद्यकीय कचरा नष्ट करण्याचे काम ठेकेदाराकडे सोपवून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. कचरा कोंडाळ्यात वैद्यकीय कचरा ...
शासनाने २ आॅक्टोबरपासून गांधी जयंतीदिनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. शासन निर्णयानंतर पहिले काही दिवस कारवाईचा बडगा उगारला गेला असला तरी, त्या कारवाईत सातत्यपणा तर नाहीच, शिवाय कारवाई करणाऱ्याने पाठ फिरवली की पुन्हा एकदा प्लास्टिकचा वापर सुरू होत आ ...
हा बंधारा तयार करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च होतो. महिन्यात तो बांधून तयार होऊ शकतो. यामुळे १७ ते २० टन प्लास्टिकचे निर्मूलन होते. एका बंधा-यामुळे १५ लाख लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा होऊ शकतो. ...
जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात १५ डिसेंबर ते ३० जानेवारी या कालावधित जास्त होते. निर्यात द्राक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढविण्यास कृषी विभागाने प्राधान्य दिले आहे. यावर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर असे तीन महिने नदीकाठच्या भागासह दुष्काळी तालुक्यात मु ...
देशातील पहिला अपंग महिला क्रिकेट संघ तयार झाला असून, यामध्ये शिराळा येथील स्वाती भस्मे हिची निवड झाली आहे. मार्च २०२० मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिल्यांदा हा संघ तीन सामने खेळणार आहे. ...
उसाचा उतारा आणि साखरेचा देशांतर्गत शिल्लक साठा पाहता, एफआरपीपेक्षा जास्त दर म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केला. रघुनाथदादा पाटील आणि राजू शेट्टी शेतकऱ्यांना फसवत असल्याचेही ते म्हणाले. पहि ...
क्षेत्रिय स्तरावरून फेरफार नोंदी, सातबारा संगणकीकरण याबाबत तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत. या सर्व तक्रारींचा झपाट्याने निपटारा करून कामे सुरळीत करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. ...