देशाच्या फाळणीवेळी झालेल्या जखमा भरण्याची गोष्ट चांगली, पण जुन्या जखमा भरताना नवीन जखमा होणार नाहीत, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अमोल कोल्हे यांनी रविवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून भाजपला ...
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या त्रिशंकू सरकारमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांना मंत्री होण्याची आशा वाटत आहे. या सर्वच राजकीय घडामोडीत आणि बहुमताच्या गोळाबेरजेत शेतकरी नेते मात्र स्वत:ला हरवून बसले आहेत. ...
सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापती आणि दहा पंचायत समिती सभापतींना नवीन पदाधिकारी निवडीपर्यंत कारभार पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात वर्षभरात डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुण्याचे ५२७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या यावर्षी झाल्याने प्रशासनाकडूनही त्यावर कार्यवा ...
आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांची ही संकल्पना आहे. पहिली ते चौथी बालगट, पाचवी ते सातवी लहान गट, आठवी ते १० वी मोठा गट, अकरावी ते पदव्युत्तर महाविद्यालयीन गट तयार करण्यात आले आहेत. ...
३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतक-यांचे आता दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार असल्याने त्याची माहिती जिल्हा बॅँकेमार्फत काढण्यात आली आहे. ९० हजारांवर शेतक-यांना याचा लाभ मिळणार असल्याने जिल्'ातील संकटग्रस्त शेतक-यांना दिलासा मिळाला ...
देशात नद्या जोड प्रकल्प असताना, महापालिका शेरीनाला व कृष्णा नदी जोड प्रकल्प राबविला आहे. नाला व नदी जोडणारी सांगली ही पहिली महापालिका ठरल्याची उपरोधिक टीका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे बळी गेल्यावर प ...