सांगली, मिरजेत बांधकामे हळूहळू सुरू झाली आहेत. जिल्हाबाह्य वाहतूक अद्याप पुरेशा गतीने सुरू नसल्याने व्यावसायिकांना बांधकाम साहित्याची चणचण भासत आहे. स्थलांतरित मजुरांनी गावाकडचा रस्ता धरल्यानेही मजुरांचीही टंचाई निर्माण झाली आहे. ...
कोवीड-19 च्या काळात देहविक्रय करणाऱ्या महिलांना कोरोनाची बाधा होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार व त्यांच्या टीमने सदरच्या भागात जावून या आजारापासून बचाव करण्याकरीता या व्यवसायापासून दूर र ...
कोरोनाच्या लढाईत उन्हातान्हात उभे राहून पोलीस सेवा बजावतायत. माणसांचा जीव वाचविण्याची एकच तळमळ त्यांच्या मनात आहे तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचीही त्यांना काळजी लागून राहिलीय. ...
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत लक्ष्मीनगर साखर कारखाना परिसरामध्ये कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर रुग्ण ज्या परिसरातील आहे तो परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कंटेनमेंट ...
शासनाने वाईन शॉप व बिअर शॉपीना मद्यविक्रीसाठी हिरवा कंदील दर्शविल्यानंतर परमिट रुम चालकही आक्रमक झाले आहेत. लॉकडाऊनमुळे हॉटेल व परमिट रुमचालकांचे प्रचंड नुकसान होत असल्याने दारुच्या होम डिलीव्हरीसाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाकड ...
गेली दोन महिने कोरोनाच्या परिस्थितीत अहोरात्र स्वच्छता आणि कचरा गोळा करण्याचे काम करणाऱ्या सांगली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करीत टाळ्या वाजवत नागरिकांनी त्यांच्या कार्याचा सन्मान केला. गाव भागातील नागरिकांच्या या आदरतिथ्याने ...
घरटी एकच पास दिल्याने कामापुरतेच लोक रस्त्यावर आले. होम क्वारंटाईन घरावर ग्रामपंचायतीने लाल रंगाचा फलक लावला, त्यामुळे त्यांचे आपोआपच विलगीकरण झाले, शिवाय तेथील रहिवासीही समाजापासून दूर राहिले. क्वारंटाईनचा कालावधी संपताच ग्रामपंचायतीने तो फलक काढून ...
सांगली शहर व परिसरात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे सांगलीतील व्यवहार आणि वर्दळ कायम आहे. यशस्वी वैद्यकीय उपचार, प्रशासनाच्या उपाययोजना यामुळे लोकांमधील विश्वास वाढत असून, सांगलीकरही तितकीच सतर्कता बाळगत असल्याचे दिसत आहे. ...
सांगली शहरातील जनता कोरोनाशी लढा देत असताना, महापालिकेत मात्र आयुक्त व महापौरांत संघर्ष पेटला आहे. दोन्ही जबाबदार व्यक्तींनी एकमेकांना आव्हान देत उणीदुणी काढली. संघर्षाची हीच का ती वेळ, असा प्रश्न जनतेला पडला आहे. याचा दोघांनीही गांभीर्याने विचार के ...