कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यार्या १८० लोकावर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. या लोकांच्याकडून महापालिकेने २७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. ...
मंडळ अधिकाराच्या नावावर 10 हजाराची लाच मागणाऱ्या एक वर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. आनंदा परशुराम पाटील (वय 40, रस्ता, तांदुळवाडी मळा, आरग) याला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हीकारवाई केली. पाटील याच्याविरूद्ध मिरज ग ...
ते म्हणाले, हवामान खात्यालाही आम्ही विनंती केली की नक्की किती, कोणत्या भागात पाऊस पडेल याचे तपशील त्यांनी दिले पाहिजेत. त्याला शास्त्रीय भाषेत ‘नाऊ कास्ट’ म्हटले जाते. म्हणजे पुढील दोन ते सहा तासांत किती पाऊस पडेल याची माहिती त्यातून मिळू शकते. त्यास ...
कोरोनाच्या नियंत्रणाचे सर्वाधिक श्रेय जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या काटेकोर नियोजनाला जाते. महसूल, पोलिस, आरोग्य, जिल्हा परिषद, शासकीय रुग्णालय, प्रयोगशाळा, कोविड रुग्णालय या सर्व यंत्रणांत समन्वय आणि सुसूत्रता असल्याचा हा परिणाम आहे. लॉकडाऊन ...
तासगाव एसटी आगाराच्या कार्यालयात बसून आक्षेपार्ह डायलॉग वापरून टिकटॉक व्हिडीओ बनविणे मीना पाटील या वाहतूक निरीक्षकांना महागात पडले आहे. संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्याची दखल घेऊन विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी ...
सांगलीत अभयनगर येथील महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आरोग्य संघटनेच्या कक्षेतील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पथकाने प्रभाग ९ व १८ मधील ८० रुग्णांची तपासणी करून रक्ताचे नमुने घेतले. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि लोकांच्या आरोग्यासाठी रात्रं-दिवस पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत, मात्र त्यांच्याच आरोग्याचे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. ...
आधार कार्डच्या प्रमाणीकरणाअभावी सांगली जिल्ह्यातील ३ हजार ७१0 शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे. महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात रेंगाळल्याने वंचित शेतकऱ्यांमधू ...
कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंग महत्त्वाचे आहे. त्यामुळे पूर आल्यानंतर कशाप्रकारे फिजिकल डिस्टन्सिंग पाळून नागरिकांनी एकमेकाला मदत करावी, नियमांचे कसे पालन करावे, यावर सध्या नागरिकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बुधवारी अग्निशमन विभागाचे पथ ...
पन्नास किलोच्या पोत्याला दोनशे रुपये वाहतूक भाडे सांगितले आहे. लावणीपासून काढणीपर्यंतचा व पुन्हा बाजारपेठेत माल पोहोचवेपर्यंतचा खर्च काढल्यास, हाती काय? हा प्रश्न शेतकºयांना भेडसावत असल्यानेच पाटील यांनी रताळ्याचे काढणीला आलेले पीक शेतातच मुजविण्याचा ...