महापालिकेच्या सावली निवारा केंद्राला कोरोना विळखा बसला असून ५२ बेघरांना कोरोनाची लागण झाली. यामुळे महापालिका क्षेत्र हादरले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील जयंत पाटील यांनी केंद्राचे समन्वयक व इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर यांना 'काळजी करु नकोस, ...
बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ९१.६३ टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचे प्रमाण सर्वाधिक ९५.९९ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्याच्या निकालात ५.०८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांनी आॅ ...
केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ (सीबीएसई)च्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यात जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. पोदार स्कूलच्या सिध् ...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ज्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही अथवा १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची माहिती तपासणीचे आदेश दिले होते. यात जिल्ह्यातील एकूण १४१ व्यक्तींनी कर्जमुक्ती योजनेचा गैरलाभ घेतल्याचे निदर्शन ...
सांगली महापालिका प्रशासनाकडून बेघरासाठी चालवण्यात येणाऱ्या सावली निवारा केंद्राला कोरोनाचा विळखा पडला आहे. या केंद्रातील ३७ बेघरांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन हादरले आहे. ...
आमदार पडळकर नेहमी त्यांच्या टिष्ट्वटर खात्यावरून महापुरुषांच्या जयंतीदिनी अभिवादनाचे फोटो शेअर करीत असतात. मंगळवारी गोपाळ गणेश आगरकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांनी पोस्ट केली, पण त्यात टिळकांचा फोटो टाकला. ...