शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

कोयनेचे पाणीनियोजन आणीबाणी स्तरावर करा, भारत पाटणकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 12:36 IST

फडणवीस यांच्यासोबत बैठकीसाठी प्रयत्न

सांगली : कोयना धरणातील पाण्याच्या ढोबळ आणि अशास्त्रीय नियोजनामुळे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागण्याची भीती आहे. शासनाने उपलब्ध पाण्याचे नियोजन आणीबाणी स्तरावर करावे, असे आवाहन पाणी धोरण संघर्ष मंचाचे सहनिमंत्रक भारत पाटणकर यांनी केले आहे. यासंदर्भात चर्चेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीची विनंती केली आहे.उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोयना धरणातीलपाणी वापराची तूट १९.७१ टीएमसी आहे. ३५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरायचे आहे. त्यापैकी १२ टीएमसी पिण्यासाठी व सिंचनासाठी वापरण्याचा विचार शासन करत आहे. याचा वीजनिर्मितीवर व उपसा सिंचन योजनांवर काय परिणाम होणार याचा विचार आवश्यक आहे. या स्थितीत राज्यासाठी ग्रीडमधून वीज घेण्याचे नियोजन करावे लागेल. त्यामुळे १२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी वळवता येईल. हा निर्णय आणीबाणीच्या पातळीवर घ्यावा.

पाटणकर यांनी सांगितले की, कोयना धरणात सध्या ८० टीएमसी पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी ३५ टीएमसी वीजनिर्मितीसाठी गेल्यास ४५ टीएमसी पिण्यासाठी व सिंचनासाठी राहते. त्यात आणखी १२ टीएमसी वळवले, तर ५७ टीएमसी होते. मात्र याच्या उपलब्धतेसाठी गांभीर्याने विचार करावा लागेल. 

टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजनांतून पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात होते. बेकायदा उपसा होतो. त्याविरोधात कडक धोरण राबवावे. शेवटाकडून सुरुवातीला पाणी वितरणाचे धोरणही काटेकोरपणे राबवावे. प्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी. यासंदर्भात अधिवेशनापूर्वी व्यापक बैठकीचे नियोजन उपमुख्यमंत्र्यांनी करणे आवश्यक आहे.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणी