शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Maharashtra Politics : "जनतेच्या पैशांवर लग्न करणाऱ्यांवर कोण बोलत नाही..."; कोकाटेंच्या विधानावर सदाभाऊ खोतांनी स्पष्टच सांगितलं

By संतोष कनमुसे | Updated: April 5, 2025 15:22 IST

Maharashtra Politics : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन मोठे विधान केले.

Maharashtra Politics ( Marathi News ) : महायुतीचे सरकार सत्तेत येऊन चार महिने उलटले. पण, प्रचारसभांमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अजूनही निर्णय घेतलेला नाही. सध्या कर्जमाफीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्ज भरण्या संदर्भात सांगितले होते. दरम्यान, आता काल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जावरुन शेतकऱ्यांना सुनावले. यावरुन आता आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्री कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सांगलीत इस्लामपूर येथे पत्रकारांसोबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारले आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, 'राज्याचे कृषीमंत्री आणि ज्या पद्धतीने आज शेतकऱ्याच्या संबंधांमध्ये उद्गगार काढले ते मला वाटतं योग्य आहे असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा बोलण्याचा हेतू वेगळा असू शकतो कृषीमंत्री झाल्यानंतर त्यांचं काम पाहिलं तर समाधानकारक आहे, असंही खोत म्हणाले. 

'ही फाईल आमच्यासाठी बंद, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार नाही'; वक्फ विधेयकावर संजय राऊतांचं मोठं विधान

"या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली पाहिजे का? तर निश्चितपणे दिली पाहिजे. याचं कारण शेतकऱ्याचं कर्ज हे सरकारचं धोरणामुळे झालेला आहे आणि सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते आपल्याला रद्द करावे लागतील. शेतमालाला चांगला भाव मिळेल. या संदर्भामध्ये धोरण आखावी लागतील आणि जोपर्यंत शेतीमध्ये आपण शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असं धोरण आखणार नाही. शेतकरी विरोधी कायदे हठवणार नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कर्जाचे पीक येणार आहे, असंही आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. 

'जनतेच्या तिजोरीवर दरोडे टाकून लग्न करतात त्यांच्यावर कोण बोलत नाही'

आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, खऱ्या अर्थान बघितलं तर शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांची बार्शी आणि लग्न हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. ते सर्वजण साजरे करत असतात. त्यांच्या परिस्थितीनुसार करत असतात. परंतु जनतेच्या तिजोरीवरती दरोडे टाकून राजकारणातले राजकारणी ते पांढऱ्या कपड्यातले लायसनधारक दरोडेखोर हे आपल्या लेकरा बाळांच्या लग्नावरची खर्च करतात. तो खर्च जर बघितला तर एखाद्या अख्या गावचे लग्न होईल तेवढा खर्च हे राजकारनी दरोडेखोर आपल्या लेकरा बाळांचा लग्नामध्ये खर्च करतो, असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेFarmerशेतकरीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस